युपीआय व्यवहारात फसवणूक टाळण्यासाठी मोदी सरकारने मोठं पाऊल उचललं असून आता UPI द्वारे पेमेंटपूर्वी होणार मोबाईल नंबरची 'फ्रॉड' चेकिंग होणार आहे.
नणंद अन् दिराने माझ्या चारित्र्यावर संशय घेतला, असल्याचा गंभीर आरोप राजेंद्र हगवणे यांची सून मयुरी जगताप हगवणे यांनी माध्यमांशी बोलताना केलायं.
Aashish Yerekar : राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या तर आता पुन्हा एकदा 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (Aashish Yerekar) यांची अमरावती येथे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. येरेकर यांच्या जागी आता नगरच्या झेडपी […]
पुढील तीन दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार बरणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांच्या पोस्टनंतर अखेर धुळे पोलिसांनी शासकीय विश्रामगृहावर धाड मारली. यावेळी रुम नं 102 मध्ये पोलिसांना एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळून आलीयं.
कन्नड भाषा बोलवण्यावरुन कर्नाटकातील बंगळुरुमधील एसबीआय बॅंकेचे मॅनेजर आणि ग्राहकांमध्ये चांगलीच जुंपल्याचा व्हिडिओ समोर आलायं.
माझा मृत्यू अपघातात झाला आहे, असं माझ्या कुटुंबियांना सांग, असा मेसेज मित्राला पाठवत ओलाच्या एआई कंपनीचा इंजिनिअर निखिल सोमवंशीने आत्महत्या केलीयं.
प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांना समन्स बजवावा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सरन्यायाधीश भूषण गवईंना दिलायं.
होय, मी पाकिस्तानला माहिती पुरवली, असल्याचं कबूल करत अखेर ज्योती मल्होत्रा आणि गजालाने आपले पत्ते हरियाणा पोलिसांसमोर उघडले आहेत.
महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाला अमेरिकेतही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.