एकत्र यायचं की नाही याचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे. भारतीय जनता पार्टीकडून ना असण्याचं काहीच कारण नाही.
मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. गावातील महिला आणि पुरुष तलावात उतरले आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहीले आहे. यात त्यांनी भागवतांना अनेक प्रश्न विचारले आहेत.
सर्वांना सुखी ठेव अशी मागणी मी विठ्ठल रुक्मिणीकडे केली. पवार कुटुंबीय एकत्र यावे अशी इच्छा देवाकडे व्यक्त केली.
विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरु आहे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे फक्त 15 लाख रुपयांची संपत्ती आहे.
Jheel Mehta : मागील बारा वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकेतील अनेक पात्र अजूनही आहेत तर काहींनी मात्र विविध कारणांमुळे मालिका सोडली. यातीलच एक झील मेहता. या मालिकेत अभिनेत्री झीलने आत्माराम भिडेच्या मुलीची (सोनू) भूमिका साकारली होती. आता याच […]
तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सिलिंडर 14 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे.
आज बाजारात अनेक प्रकारचे इन्शुरन्स उपलब्ध आहेत. यामध्ये एक वेडिंग इन्शुरन्स आहे. यामध्ये तुम्ही लग्नाला सुरक्षित करू शकता.
महाभियोग आणून राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात आलेल्या यून सूक येओल यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.