- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
अदिती तटकरे ज्युनिअर, गोगावलेंनाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे; संजय निरुपम यांनी ठणकावलं!
भरत गोगावले यांनाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे असे संजय निरुपम यांनी ठणकावून सांगितले.
-
बच्चू कडू म्हणाले, “विखे पाटील मतांचे भिकारी”, सुजय विखेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “बच्चू कडूंना..”
कुणी कितीही टीका केली तर त्याचा परिणाम विखे पाटील परिवारावर होत नाही. बच्चू कडूंना वीरभद्र महाराज सद्बुद्धी देवोत.
-
तिरंदाजीत भारताची कमाल! मिक्स कंपाउंड टीम अमेरिकेत जिंकलं सुवर्णपदक
ज्योती सुरेखा वेन्नम आणि ऋषभ यादव या खेळाडूंच्या मिक्स कंपाउंड टीमने अटीतटीच्या सामन्यात सुवर्णपदकाची कमाई केली.
-
दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, तिघांचा जागीच मृत्यू; लग्नासाठी जाताना काळाचा घाला..
वाळूज महानगरातील तु्र्काबाद खराडी ते मलकापूर रोडवर दोन दुचाकींच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
-
एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे खरंच तक्रार केली का? अजितदादांनी क्लिअरच केलं..
जर एकनाथ शिंदे यांना काही सांगायचंच असेल तर ते तक्रार करतील असं मला वाटत नाही. एकतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतील.
-
पालकांनो सावधान, मुलांमध्ये वाढतोय ‘या’ आजाराचा धोका; अहवालातून धक्कादायक माहिती..
सिगारेटच्या धुरात असणारे कॅडमियमसारखे जड धातू घरात आणि आसपासच्या वातावरणात ऑटिझम आजाराचे कारण ठरू शकतात.
-
सेकंड हँड कार खरेदी करताय? मग ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवाच, नाहीतर होईल फसवणूक..
सेकंड हँड कार खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. पण जर अशी कार खरेदी करताना सावधानता बाळगली नाही तर तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते.
-
कंपन्यांचा दबाव अन् ट्रम्प यांचा यू टर्न; इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील टॅरिफ रद्द करण्याचं कारण काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या (Donald Trump) रेसिप्रोकल टॅरिफच्या निर्णयात पुन्हा बदल केला आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा मंत्र देशाला दिला, त्यांचे विचार जगभरात नेणार : अमित शाह
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. राज्य कसे पाहिजे याचे एक उदाहरण त्यांनी आपल्या सगळ्यांना दिले आहे.
-
संतोष देशमुखांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती
संतोष देशमुखांचे अपहरण केल्यानंतर त्यांना मारण्यासाठी चार जीवघेण्या शस्त्रांचा वापर करण्यात आला असा उल्लेख परीक्षण अहवालात करण्यात आला आहे.









