एका डायमंड कंपनीच्या वॉटर कुलरमध्ये कुणीतरी विषारी पदार्थ मिसळला. यामुळे कंपनीतील 118 कर्मचारी आजारी पडले.
मुकेश अंबानीच्या जिओ फायनान्स कंपनीने एक खास सुविधा सुरू केली आहे. आता तु्म्ही तुमच्या डीमॅट खात्यातील शेअर्स आणि म्युच्युअल फंड गहाण ठेऊन कर्ज घेऊ शकता.
मणिपुरात राष्ट्रपती राजवट लावल्यानंतरही हिंसाचार थांबलेला नाही. हिंसाचाराच्या घटना घडतच आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीसह 9 राज्यांतील तब्बल 96 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज दुपारपर्यंत भारतात आणण्यात येणार आहे.
मी शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाही, असे अजित पवार म्हणाले.
Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात गुन्हेगारीच्या (Mumbai News) घटना सातत्याने वाढत आहेत. आताही गोळीबाराच्या घटनेने मुंबई हादरली आहे. चेंबूरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकावर गोळीबार केला. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. चेंबूरमधील मैत्रीपार्क भागात एका बिल्डरवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. बांधकाम व्यावसायिक […]
भारत सरकारने बांग्लादेशच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे.
ज्या वयोवृद्ध लोकांना नियमित उत्पन्नाची आवश्यकता वाटते त्यांच्यासाठी रिव्हर्स मोर्गेज हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
पोलिसांनी केलेल्या कारवाईमधील भिक्षुक नव्हतेच असा थेट आरोप आता मयतांच्या नातेवाईकांकडून केला जातो आहे.