जपान काही भारतीय कंपन्यांवर प्रतिबंध टाकण्याची शक्यता आहे. जर असं घडलं तर व्यापारात भारताचे नुकसान होणार आहे.
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील दुसऱ्या सामन्यात आज इंग्लंडने वेस्टइंडिजला पराभवाची धूळ चारली.
कल्लाकुरिची जिल्ह्यात अवैध विषारी दारूचे सेवन केल्याने तब्बल 25 लोकांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा जास्त लोक रुग्णालयात दाखल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 पिकांच्या एमएसपी दरात वाढ करण्यात आली आहे.
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेने अमेरिका संघाचा पराभव केला.
केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा संदेशही नीट लिहीता आला नाही.
मोदी येथे आल्यानंतरही त्यांच्यासमोर एकच विषय होता तो म्हणजे शरद पवार. देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो ही काही साधीसुधी गोष्ट आहे का?
बारामूला जिल्ह्यात अतिरेकी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धुमश्चक्री उडाली. या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा केला.
विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यात महायुतीचे नेते कमी पडले, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांत आजिबात समन्वय नाही.
बिहारमधील सिकटीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला पूल क्षणार्धात कोसळून पडला.