यंदा लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा विजयी होईल असा अंदाज योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे.
चीनने मालदीवला दीड हजार टन पाण्याची दुसरी खेप रवाना केली आहे. दोन महिन्यांच्या आत ही दुसरी मदत चीनने मालदीवला केली आहे.
नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात कठोर कारवाई करण्यासाठी नगर पोलिसांना आदेश द्यावेत अशी मागणी सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आज पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे.
अमित शहांनी आम्हाला राज्यपाल पदाचा शब्द दिलाय त्यामुळे दरेकरांनी विनाकारण बोलू नये, असे आनंदराव अडसूळ म्हणाले.
सन 2024 साठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स जारी केला आहे. या यादीत पर्यटनासाठी प्रसिद्ध दहा देशांची नावे दिली आहेत.
आयसीसीने टी 20 विश्वचषक स्पर्धांची तयारी पूर्ण केली आहे. शुक्रवारी कॉमेंट्री पॅनेलची घोषणा करण्यात आली.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल परब विद्यमान आमदार आहेत.
पुण्यातील कार अपघात प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे जे योग्य नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी एक फोटो ट्विट करत या फोटोतील पोलिसांव कारवाई करण्याची मागणी केली आहे.