सुशांतसिंह राजपूतचा आत्मा अजूनही या जगात आहे. दोन वर्ष त्याचा आत्मा आमच्याकडे येतो. डोळे उघडले तर शेजारी सुशांत सिंहचा आत्मा बसलेला.
ईडीने रजनीकांत आणि ऐश्वर्या राय अभिनीत चित्रपट एंथिरनचे दिग्दर्शक एस. शंकर यांच्या तीन संपत्ती जप्त केल्या आहेत.
संजय राऊत यांनी ज्यांच्याकडून ते शिकले अशा सगळ्या विचारांचे लोक कधीही संकुचित विचार करू शकत नाहीत ते व्यापकच विचार करतील.
वाजपेयी यांचं सरकार फक्त एका मतानं कसं पडलं याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
मेडिकल जर्नल लॅन्सेटचा एक अहवाल सांगतो की भारतात मिरगी (अपस्मार) आजाराचे साधारण 1.2 कोटी रुग्ण आहे.
भारतीय जनता पार्टीच्या रेखा गुप्ता यांच्या रुपाने देशात 18 वी महिला मुख्यमंत्री मिळाली असेच म्हणता येईल.
महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही. महसूली मंडळाच्या फेररचनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रयागराजमधून वाहणाऱ्या गंगा आणि यमुना या नद्यांच्या पाण्यात विष्ठेत असणारे जिवाणू आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात लढत होणार आहे. टीम इंडियाचा हा पहिलाच सामना आहे. गुरुवारी दुपारपासून सामना सुरू होणार आहे.
जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे नियमांत बदल करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.