- Letsupp »
- Author
- Hrishikesh Nalagune
Hrishikesh Nalagune
-
विधानसभा अध्यक्ष पुन्हा अडचणीत? ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव : काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर शिवसेना (उद्दव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्षेप घेतला आहे. राहुल नार्वेकर हे अपात्रता मुद्दा सोडून इतर विषयात वेळ घालवत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही अध्यक्ष वेळ काढत असल्याची तक्रार करीत नार्वेकरांविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, यावर […]
-
अजितदादांसोबत वाद; जयंत पाटील भुजबळांच्या बाजूने; ‘ओबीसी’ मुद्दा ठरणार मनोमिनलाचा पॅटर्न?
पुणे : ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही सर्वांचीच भूमिका आहे. मंत्रालयातील जी आकडेवारी मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली असेल ती लक्षात घ्यावी. मंत्रालयात ओबीसींची संख्या कमी आहे असं मला देखील वाटतं. सरकार खरचं ओबीसीवर अन्याय करत आहे. सरकारने ओबीसी व अन्याय करू नये हीच भूमिका भुजबळ यांनी मांडली असावी, शिवाय देशात जातीनिहाय सर्वेक्षण व्हायला […]
-
“बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण” : जरांगेंनी आशिष देशमुखांना फटकारले
जालना : मराठा समाजाशी आता बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावे लागले. जर सरसकटचे आश्वासन नव्हते तर सरकारने वेळ घेतलाच कशाला? आम्ही सरसकटसाठीच त्यांना वेळ दिला होता, तसंच आधीचा जीआर परत कशाला नेला? असा सवाल करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आशिष देशमुख यांना फटकारले. ते अंतरवाली सराटी गावातून 13 […]
-
BJP : सुमार कामगिरी करणारे खासदार ‘घरी’ बसणार; बावनकुळे, महाजन, मुनगंटीवारांना मिळणार दिल्लीचे तिकीट
मुंबई : भाजपने महाविजय 2024 अंतर्गत आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातील 45+ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. यासाठी आता भाजपने आखणीही सुरु केली असून याअंतर्गत काही कठोर पावलं उचलली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने गेल्या पाच आणि 10 वर्षांमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या खासदारांची तिकीटे कापण्याचे धोरण स्विकारले आहे, तर राज्यातील दिग्गज नेत्यांना दिल्लीत पाठविण्याचा विचार […]
-
“कॉलर उडवतात, मुलींसोबत डान्स करतात, ही शिस्त आहे का?” केंद्रीय मंत्र्यांना सवाल; उदयनराजेंचा पत्रकाराला रागीट लुक
सातारा : भाजपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे कॉलर उडवण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल यामुळे कायमच चर्चेत असतात. नुकताच त्यांचा सार्वजनिक व्यासपीठावरील महिलांसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला होता. यावरुन त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. उदयनराजे भोसले यांच्या व्हिडीओमुळे केंद्रीय मंत्र्यांचे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ततपप झालेले पाहायला मिळाले. (Udayanraje Bhosale flings […]
-
Shrimant Dagdusheth Halwai Ganapati : पहिल्यांदाच रात्री 9 वाजता विसर्जन; अवघ्या 5 तासात संपली मिरवणूक
पुणे : यंदा पहिल्यांदाच पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे 8 वाजून 53 मिनिटांनी विसर्जन झाले आहे. दरवर्षी हे विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळी होत असते. मात्र यंदा दुपारी चार वाजताच विसर्जन मिरवणुकीत लागल्याने पहिल्यांदाच दगडूशेठ गणपती रात्री 8 वाजता अलका टॉकीज चौकात आला होता. तिथून अवघ्या तासाभरात गणपती बाप्पाचे विसर्जनही झाले. (first time this year, […]
-
मणिपूरसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मिरमधून बड्या अधिकाऱ्याची रवानगी
Manipur : मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur) अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय कालच जाहीर केला. यादरम्यान, श्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राकेश बलवाल यांना मणिपूर केडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे. बलवाल हे दहशतवादाशी संबंधित प्रकरणे हाताळण्यात तज्ञ […]
-
कोल्हापूर : उत्तरेवर भाजपचा दावा, राजेश क्षीरसागरांची दक्षिणेत चाचपणी; दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहणार?
कोल्हापूर : विधानसभेला अद्याप एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे, लोकसभेला कशी गणित मांडली जाणार याचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पण त्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यात नाव घ्यावे लागते ते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांचे. एकदा पराभव आणि एकदा माघार यामुळे आता कोणत्याही परिस्थिती विधानसभा मारायची यासाठी […]
-
डॉ. एम. एस. स्वामीनाथन : …अन् IPS झालेला मुलगा शेतकऱ्यांचं आयुष्य बदलण्यासाठी बांधावर रमला
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा आपला देशात गव्हाचा प्रचंड तुटवडा जाणवत होता. अन्नधान्याच्या क्षेत्रावर आलेलं हे संकट दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील होते. त्यांच्यानंतर पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी गव्हाच्या संकटावर मात करण्यासाठी अमेरिकेची मदत घेतली. पण आपल्या चलनाचे म्हणजेच रुपयाचे अवमूल्यन होईल अशी अट अमेरिकेने टाकली. […]
-
शेतकऱ्यांचा आधारवड हरपला; प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन
चेन्नई : प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ, भारताच्या हरितक्रांतीचे प्रणेते आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन झालं. आज (28 सप्टेंबर) वयाच्या 98 व्या वर्षी चेन्नईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तांदळाच्या वाढीव उत्पादन देणाऱ्या जाती शोधण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीसाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले. त्यांना देशातील हरित क्रांतीचे जनकही म्हटले जाते. परदेशी […]










