दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीने लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच दिल्ली अध्यादेशाच्या मुद्द्यावरही जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष मोदी सरकारला पाठिंबा देणार आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीला आणि हा मोठा धक्का मानला जात आहे. […]
नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी स्वीकारला आहे. सभापतींनी या अविश्वास ठरावावर चर्चेला परवानगी दिली असून आहे. यावर पुढील आठवड्यात चर्चा होणार असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले आहे. गौरव गोगोई यांनी काँग्रेसच्यावतीने अविश्वास प्रस्ताव मांडला होता. नियमानुसार किमान 50 खासदारांच्या अनुमोदनानंतर अविश्वास प्रस्ताव मांडता येतो. याला […]
दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराची आग 4 ते 5 महिन्यानंतरही धगधगत आहे. या दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर आल्या. कधी महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला तर कधी स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला जिवंत जाळल्याच्या बातम्या समोर आल्या. यात आता आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री वुंगजागिन वाल्टे यांच्यावर झालेल्या […]
पुणे : भाजपने टीका करण्यापेक्षा टोल मुक्त महाराष्ट्रची घोषणा दिली होती त्याचं काय झालं, ते सांगावं. महाराष्ट्रातील रस्ते व्यवस्थित नाहीत. खड्डे आहेत, फॅस्टटॅगची मनमानी सुरु आहे. पण त्यापूर्वीच टोल लावला आहे आणि आपण टोल भरतोय. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 17 वर्षांपासून सुरु आहे. सध्या मंत्री केंद्रातील मराठी आहे, महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्रातीलच रस्ते खराब आहेत. याच्या […]
बई : शिवसेनेतील बंडानंतर आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमने-सामने येण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिसीला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या दोन्ही गटांनी उत्तरे दिल्यानंतर आता दोन्ही गटाच्या प्रमुखांना बाजू मांडण्यासाठी बोलविण्यात येणार आहे. शिंदे […]
मुंबई : मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना मुंबई महापालिका मुख्यालयात देण्यात आलेल्या कार्यालयाला ‘सिटिझन सेंटर’ असं नाव देण्यात आलं आहे. सोबतच आता हे कार्यालय सार्वजनिक तक्रारी ऐकण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेवकांना वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतकंच नाही तर या कार्यालयाचा वापर करण्यासाठी त्यांना दोन शिफ्टमध्ये वेळ देण्यात आली आहे. आठवड्यातील सर्व […]
मुंबई : महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच असतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठामपणे स्पष्ट केल्यानंतर देखील त्यांच्या राजीनाम्याबाबातच्या चर्चा सुरुच आहेत. काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अभिजीत वंजारी आणि विधानसभेचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याची री ओढत 10 ऑगस्टला एकनाथ शिंदें यांचा राजीनामा होणार असल्याचं म्हंटलं आहे. […]
तुळजापूर : संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीचे काही दागिने गहाळ झाले असल्याचं समोर येत आहे. यात अगदी शिवकालिन दागिन्यांचा आणि भक्तांनी दान केलेल्या दागिन्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे. यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ऑन कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा, अशी मागणीही […]
मुंबई : नाशिकजवळी सिन्नर येथील टोल नाका तोडफोडीनंतर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. हे सरकार जनमान्यांचं सरकार आहे. इथे कोणा एका नेत्याच्या मुलासाठी वेगळे नियम नसतील. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा, असा टोला भाजपने लगावला होता. त्यावर आता मनसे आमदार राजू पाटील […]
मुंबई : नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांना काल मुंबईमधील ट्राफिकचा सामना करावा लागला. तब्बल 6 तास ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर अखेरील लोकलने विधिमंडळ गाठण्याची वेळ त्यांच्यावर आली. भिवंडी ते नरिमन पॉईंट या 2 तासांच्या प्रवासाला त्यांना तब्बल 8 तास लागले. दरम्यान, यानंतर त्यांचं एक ट्विट प्रचंड व्हायरल होतं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुंबईतील पायाभूत सुविधांचा कसा […]