कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मला शेती वारसा हक्काने मिळालेली आहे. पण, त्यांना वारसा हक्काने २६ कारखाने मिळाले होते, असा टोला बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंना लगावला.
वैद्यनाथ सारख कारखान्याने शेतकऱ्यांची बील थकवली, कामगारांचे पैसे दिले नाहीत, माझ्यावर चोर असल्याचा आरोप करतात. पण तेच खरे चोर - बजरंग सोनवणे
कांद्याचे भाव घसरल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादकांनी गुरुवारी (दि. 9) कांदा मार्केटमधील कांद्याचे लिलाव बंद पाडले.
Robert Vadra on Sam Pitroda : सॅम पित्रोदा यांचे वक्तव्य म्हणजे निव्वळ बकवास आहे, अशा शब्दात रॉबर्ट वाड्रा यांनी टीका केली आहे.
कॉंग्रेसचे अंबानी आणि अदानी यांच्याशी संबंध आहेत, असा आरोप मोदींनी केला. या आरोपावरून आता कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या दोन पक्षांचा उल्लेख केला आहे ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आहेत, असं बावनकुळे म्हणाले.
आता मला त्यांचा स्वभाव माहित आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणाला काय मिळालं याचा हिशोब करा. मला आणि दादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्यासमोर आहे
लोकसभा निवडणुकीवेळी सगळेच आय लव्ह यू म्हणत असतात, शत्रूही मित्र होतात. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी आय हेट यू सुरू होते.
आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी नवाब मलिक यांची पुन्हा जेलध्ये वापसी होणार असल्याचा इशारा दिला.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली.