- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
‘निवडणुकीवेळी लपून बसता, स्थगितीनंतर बिळा बाहेर येता’, अमित ठाकरेंची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका
Amit Thackeray : मुंबई विद्यापीठाच्या (University of Mumbai) सिनेट निवडणुका (Senate Elections) पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय काल रात्री जाहीर करण्यात आला. या निर्णयानंतर युवासेना, मनसे विद्यार्थी सेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ठाकरे गटाचे आमदा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे चांगलीच आक्रमक झाले. त्यांनी या स्थगितीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरादार टीका […]
-
कट्टर विरोधक धनंजय महाडिक आणि ऋतुराज पाटील एकाच मंचावर; अनेकांच्या भुवया उंचावल्या
कोल्हापूर : सतेज पाटील (Satej Patil) आणि धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) ही दोन्ही नावे राज्याला नवीन नाहीत. एक काँग्रेसचे मातब्बर नेते तर दुसरे भाजपचे खासदार. पाटील आणि महाडिक गट हे कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं प्रस्थ आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोन्ही गटांनी एकमेकांना ‘बिंदू चौकात या, हिशोब करू’ असे आव्हान दिले होते आणि त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण […]
-
‘शरद पवार हे जातीयवादी…’; शेट्टीच्या शंकेविषयी आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस यांना पाठिंबा देत मंत्रीपदांची शपथ घेतली. या बंडामुळं राष्ट्रवादीत दोन गट पडले. यानंतर शरद पवार (sharad pawar) यांनी अजित पवारांच्या भूमिकेला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्यात सुरू असलेल्या गाठीभेटीमुळं अनेकांनी त्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. राजू शेट्टी […]
-
सीबीआयची मोठी कारवाई, GST अधिक्षकाला लाच घेतांना अटक, 43 लाखांची रोकड जप्त
मुंबई : नोकरशाहीत बोकाळलेल्या भ्रष्टारामुळं लाच घेण्याचं प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोरांवर सातत्याने कारवाया केल्या जातात. मात्र, लाच घेण्याचे प्रकार काही कमी होतांना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या एका तहसिलदारा लाच घेतांना रंगेहात पकडले होते. त्यानंतर आताही लाच स्वीकारल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एका जीएसटी अधिकाऱ्याला लाच […]
-
Rahul Gandhi Vs Smriti Irani : राहुल गांधी पुन्हा अमेठीतूनच लढणार, युपीच्या कॉंग्रेस अध्यक्षांची मोठी घोषणा
नवी दिल्ली: देशातील सर्वच राजकीय पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तयारीला लागले आहेत. भारत जोडो यात्रेपासून कॉग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं. दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी परत आल्यापासून आगामी लोकसभा निवडुक ते कोणत्या मतदार संघातून लढतील, याचीच चर्चा सुरू झाली आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्याबाबत मोठी माहिती समोर […]
-
जनतेचा राग मतपेट्यांमधून दिसत नाही, तोपर्यंत….; राज ठाकरे सरकारविरोधात आक्रमक
Raj Thackeray : राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. खड्ड्यांविरोधात जनता एकत्र येत नाही. आणि जोपर्यंत जनतेचा राग मतपेट्यांमधून दिसत नाही, तोपर्यंत राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजणार नाहीत, असं म्हणत त्यांनी राज्यातील लोकप्रतिनिधींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी […]
-
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सरकारला महागात पडेल, फडणवीसांनी पक्ष फोडणं बंद करून….; पटोलेंनी सुनावलं
Nana Patole : भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील राज्य सरकार नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी खेळ खेळत आहे. भरती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही, अशी एकही परीक्षा होत नाही. गुरुवारी तलाठी पदाच्या परीक्षेचा (Talathi Exam) पेपर फुटल्याने लाखो तरुणांची निराशा झाली. परीक्षा घेणंही सरकारला जमत नाही, पेपर्स सातत्याने लीक होत आहेत. पण राज्य सरकार त्याकडे गांभीर्याने […]
-
राज्यात पावसाची दडी! 329 गावं, 1273 वाड्यांना 351 टँकरने पाणीपुरवठा
मुंबई : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले असले तरी अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही, त्यामुळे अनेक पाणवठे अजूनही कोरडीच आहेत. राज्यातील बहुतांश भागात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई वाढते. सध्या राज्यातील 329 गावे आणि 1273 वाड्यांमधून 351 टँकर सुरू (Water supply by tanker) आहेत. येत्या काळात […]
-
महाशक्ती सोबत असूनही ‘डरपोक’ सिनेट निवडणुकीला घाबरले; आदित्य ठाकरेंची बोचरी टीका
Aditya Thackeray On Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) सिनेट निवडणुकीला (Senate Election) रातोरात स्थगिती दिल्यानं राजकीय पक्षांसोबतच विद्यार्थी संघटनाही संतप्त झाल्या आहेत. या निवडणुकीला स्थगिती देतांना विद्यापीठ प्रशासनाने कोणतेही ठोस कारण दिले नाही. दरम्यान, या निवडणुक स्थगितीवरून आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister […]
-
विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरतंय? सिनेटची निवडणूक रद्द केल्यानं मनसेचा थेट सवाल
Amit Thackeray letter to the Governor : मुंबई विद्यापीठाने रातोरात एक पत्रक काढून सिनेट निवडणूकांना (Senate election) स्थगित केली. त्यामुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या. ही निवडणुका पुढे ढकलताना विद्यापीठ प्रशासनाने कोणतेही वैध कारण दिले नाही. यामुळे विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) […]









