कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मुंबई — प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : मुंबई काँग्रेसचे (Congress)अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap)यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी नव्या अध्यक्ष म्हणून माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची वर्णी लागली. त्यामुळं त्या मुंबई कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. गेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा झालेला पराभव आणि काँग्रेसमध्ये असलेल्या […]
Ashadhi Wari : आषाढी वारी (Ashadhi Wari) म्हटलं की हातात टाळ धरून हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झालेले वारकरी डोळ्यांसमोर येतात. दरवर्षी राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरला (Pandharpur) विठ्ठल-रखुमाई मंदिरात विठ्ठल आणि रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, वारकऱ्यांना दर्शनसाठी ताटकळतं उभं राहावं लागून नये, यासाठी व्हीआयपी दर्शन (VIP Darshan) […]
Roop Bansal : ED ने M3M चे प्रमोटर रूप बन्सल (Roop Bansal) यांना अटक केली आहे. गुंतवणूकदार आणि फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या (Money laundering) आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. अलीकडेच ED ने IREO आणि M3M प्रकरणात दिल्ली आणि गुरुग्राममध्ये 7 ठिकाणी छापे टाकले होते. गुंतवणूकदार आणि फ्लॅट खरेदीदारांच्या गुंतवलेल्या पैशांची फसवणूक केल्याप्रकरणी […]
Pravin Darekar on Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. 2 दिवसांपूर्वी शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी कोल्हापूरमध्ये औरंगजेबचा (Aurangzeb) फोटो स्टेट्सला ठेवल्यानं राज्याच्या बहुतांश भागात तणावाचे वातावरण आहे. त्याआधी समनापूर, शेवगाव, अकोला या ठिकाणी दंगली झाल्यात. त्यावरून आरोप-प्रत्योरोप होत आहेत. विरोधक सत्ताधारी सरकारला जबाबदार धरत आहेत. अशातच आज भाजपचे […]
WTC Final 2023 : भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ) WTC चा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय टीमचा कप्तान रोहित शर्मा याने (Rohit Sharma) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात आधी ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केली. या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ट्रॅव्हिस हेड(Travis Head) […]
Anil Parab : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर घटनापीठाने एका महिन्यापूर्वी निकाल दिला होता. त्यात सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर कोर्टाने आपली निरीक्षणे नोंदवली होती. राज्यपालांचे(Governor)सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले होतं. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे पाठवून त्यावर लवकर निर्णय घ्यावा, असेही कोर्टाने सांगितलं. मात्र,अद्याप यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे […]
Maha Arogya Camp : ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त उद्या (दि. १०) रोजी हजारो गरजू रुग्णांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे (Maha Arogya Camp) आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निळोबाराय विद्यालय (Nilobarai Vidyalaya) येथे या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (On the occasion of Anna […]
Directorate of Health Notice to Indian Medical Association : अनेकदा उपचार घेण्यासाठी आर्थिक स्थिती बेताची नसल्याने रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागते. मात्र, आरोग्य संचालनालयाने (Directorate of Health)काल एक महत्वपूर्ण निर्देश इंडियन मेडिकल असोशिएशनला (Indian Medical Association) दिले आहेत. गंभीर अपघातग्रस्त रुग्ण, हृदयविकाराचा झटका येणारी व्यक्ती किंवा इतर गंभीर रुग्ण शुश्रूषागृहात (Nursing Home)आल्यास त्याची आर्थिक स्थिती […]
Accident On Nagar-Kalyan Highway : दिवसेंदिवस अपघात (accident) होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली. आताही अहमदनगरमध्ये एक मोठा अपघात झाला. नगर-कल्याण महामार्गावरील (Nagar-Kalyan Highway) वडगाव आनंद गावच्या हद्दीत टेम्पो ट्रॅव्हल्स बसने मोटार सायकलला धडक दिली. त्यामुळं मोटार सायकलवरील तीनजण जागीच ठार झाले. या घटनेमुळं ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. (Terrible accident on Nagar-Kalyan highway, 3 laborers […]
Balasaheb Thorat on Radhakrishna Vikhe-Patil : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला निळवंडे प्रकल्प (Nilavande Dam)पूर्ण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहुचर्चित निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. तब्बल अनेक 53 वर्षानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आता या धरणावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात […]