पुणे : एखाद्या आरोपीने काही गुन्हा केला तर त्याला शिक्षा होतेच हे आपल्याला चांगल ठाऊक आहे. मग तो गुन्हा त्याच्या हातून मुद्दाम होवो की चुकीने, गुन्हा तो गुन्हाच मानल्या जातो. आपल्याच देशात नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात सुध्दा केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही अपराधी व्यक्तीला होत असते, अशाच एका पुण्यातील व्यक्तीला मध्य प्रदेशातील सिहोर जिल्हा न्यायालयाने शिक्षा […]
भिक्षेकरी समाज बांधवांना सन्मानाने जगता यावे, कष्टाची भाकरी मिळून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी वसुधा प्रकल्पाच्या माध्यमातून भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबनच्या उद्देशाने उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा पहिला प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथे सुरू होत आहे. यामुळे भिक्षेकरी समाजबांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत हाेणार आहे. यापुढेही असे प्रकल्प राज्यभर सुरू करण्याचा मानस महिला व बालविकास मंत्री […]
मुंबई : राहुलजी गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे थोतांड रचत भारतीय जनता पक्ष राज्यात व देशात आंदोलनाची नौंटकी करत आहे. ओबीसी समाजाबद्दल भाजपाला किती प्रेम आहे हे दिसून आलेले आहे. निरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या, अदानी हे ओबीसींचे नाहीत, त्यांचा पुळका भाजपाला येण्याचे काय कारण? ओबीसी समाजाला लुटून मुठभर मित्रांना देण्यासाठी ओबीसी समाजाने […]
बड्या उद्योगपतींकडून कोट्यवधींची खंडणी मागितल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला तिच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीच्या मंडोली तुरुंगातून पत्र लिहिले आहे. त्याने जॅकलिनला “माय बेबी जॅकलीन” असे संबोधून तिच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले आणि सांगितले की त्याला त्याच्याभोवती ‘तिची ऊर्जा’ जाणवते. सुकेशच्या कोट्यवधी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसची चौकशी करण्यात आली आहे. सुकेशने लिहिले, “माझ्या बोम्मा, […]
नवी दिल्ली : वादग्रस्त विदेशी शस्त्रास्त्र करारावरून राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी पंतप्रधानपदावरुन पायउतार होण्यास नकार दिल्याच्या निषेधार्थ 24 जून 1989 रोजी विरोधी पक्षांतील 106 खासदारांनी (MP resigned) राजीनामे दिले होते. हा दिवस भारतीय राजकारणासाठी आणि विशेषतः काँग्रेससाठी भूकंप घेऊन येणारा होता. आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर आता हाच प्रश्न […]
Rahul Gandhi : खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत काही प्रश्न विचारले आहे. तसेच देशात रोज लोकशाहीवर आक्रमण होत असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हणाले. अदानींच्या कंपनीतील गुंतवलेले 20 हजार कोटी रुपये नेमके कोणाचे ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी […]
मुंबई : अभिषेक बच्चन हा बॉलिवूड मेगास्टार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. अभिषेकनेही आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये ठसा उमटवला आहे. जरी अभिषेकची सुरुवातीची कारकीर्द खूपच खराब होती. या अभिनेत्याने लागोपाठ अनेक फ्लॉप चित्रपट दिले होते, त्यामुळे त्याला अनेक टीकेला सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी अभिनेता हृतिक रोशनसोबतचा धूम 2 बॉक्स ऑफिसवर सुपरहिट […]
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील अशी संपूर्ण टीम महाराष्ट्र दौरा करीत आहे. ‘ घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची संपूर्ण टीम चंद्रपूरमध्ये दाखल झाली […]
आपल्या पक्षाने आपल्याला संधी दिल्यास कन्नड मतदारसंघातून विधानसभा (संजना जाधव यांच्याविरुद्ध) आणि जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार अशी माहिती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी […]
अहमदनगर : शेवगावमध्ये आज क्रांती चौकामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. राहुल गांधी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने व ओबीसींच्या विरोधात अपमान जनक केल्यामुळे आज अहमदनगर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवगावमध्ये राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करत त्यांची शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये […]