- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Eknath Shinde : थोडं थोडं प्यायचं असतं पण विरोधकांना लोटा भरुन प्यायची सवय
मुंबई : गेला महिनाभर सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session) आज समारोप झाला. आज शेवटच्या दिवसांपर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये संघर्ष पाहायाला मिळाला. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधिवेशन यशस्वी झाल्याचे सांगत विरोधी पक्ष शेवटच्या दिवशी उपस्थित राहिला असता तर आणखी आनंद वाटला असता, असे म्हणाले. आम्ही जे बोलतो ते सर्व करतो. […]
-
तुम्हाला सत्ता हवी, मंत्री व्हायचे आहे पण काम करायचे नाही; अजितदादांनी सुनावले
Ajit Pawar On Goverment : मला खेद, दुःख एका गोष्टीचे आहे की, माझ्या राजकीय कारकिर्दीतले हे पहिले अधिवेशन असेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची सभागृहातली उपस्थिती अगदी नगण्य होती. मंत्री उपस्थित नसल्याने, प्रश्न, लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ, अध्यक्षांवर अनेकदा आली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीत त्रुटी राहिल्याने माहिती सुधारुन घेण्याचे निर्देश अध्यक्षांना द्यावे लागले. विधीमंडळ कामकाजाबद्दल, सरकारची एकप्रकारे अनास्था, […]
-
Sushma Andhare : राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे हा नरेंद्र मोदींचा पराभव
नागपूर : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करणं हा एका अर्थाने भारतीय जनता पार्टी (BJP) आणि पर्यायाने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नैतिक पराभव आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नांना जेव्हा ते उत्तरच देऊ शकलेले नाही तेव्हा त्यांच्यापासून फळ काढण्यासाठी हिडंबर्ग रिपोर्टवर (Hindenburg Report) जेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आणि आदानींचे हितरक्षण करणे ही […]
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा, 6 महिन्यांत टोलनाके हद्दपार होणार
नवी दिल्ली : तुम्हीही तुमच्या कारने हायवेवरून प्रवास करत असाल तर तुम्हाला टोल प्लाझावर वेळ घालवायला आवडणार नाही. टोलनाक्यांवर लागणारा सरासरी वेळ कमी करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या क्रमाने, देशातील महामार्गांवरील सध्याचे टोलनाके हटवण्यासाठी सरकार येत्या सहा महिन्यांत GPS आधारित टोल संकलन प्रणाली आणि इतर तंत्रज्ञान आणणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी […]
-
Maharashtra Politics :’ठाकरेंच्या अहंकारामुळे मुंबईचा विकास रखडला’, CM शिंदेनी डागली तोफ
मुंबई : मुंबईच्या विकासाचं गेल्या अडीच वर्षे अहंकारामुळे रखडलं होतं. आता विकासाचं विमान चांगलंच भरारी घेतं आहे, कारण गतीमान सरकार आलं. काही व्यक्तींच्या अहंकारामुळे बुलेट ट्रेन रखडली, मुंबईचा विकास रखडला होता (Maharashtra Politics) असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज आपण […]
-
संजय राऊतांचा चेंडू आता राज्यसभेत, खुलाशातील मतांवरुन निलम गोऱ्हे नाराज
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर दाखल झालेल्या हक्कभंगाच्या कारवाई प्रकरणी निर्णय घेण्यासाठी राज्यसभा सभापतीकडे (Rajya Sabha Speaker) पाठवणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी हक्कभंग समितीवर अक्षेप घेणं चुकीचे आहे. राऊतांनी केलेला खुलासा योग्य वाटला नाही, असेही निलम गोऱ्हे यांनी सांगितले […]
-
काळ्या ड्रेसमध्ये अनुष्का शर्माचे घायाळ करणारे फोटो, तरुणींनाही ही फॅशन फॉलो करायला आवडेल
-
शिंदेंचे आमदार सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल, फडणवीसांची माहिती
राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्या प्रकरणी त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती दिली आहे. सरवणकर यांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गोळीबार केल्याच्या त्यांच्यावर आरोप होता. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याच्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 14 साक्षीदार तपासल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्यात सदा सरवणकर […]
-
राहुल गांधी प्रकरणाचे विधानसभेत पडसाद: महाविकास आघाडीचा बहिष्कार
मुंबई : विधान सभेच्या परिसरात भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केलं होतं. त्या आमदारांविरोधात कारवाई करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांकडून कोणताही साकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने विधानसभेतील कामकाजावर बहिष्कार टाकला आहे, अशी […]
-
Pune Crime : पुण्यातील व्यक्तीला 250 वर्षांची शिक्षा, काय आहे प्रकरण जाणून घ्या?
पुणे : एखाद्या आरोपीने काही गुन्हा केला तर त्याला शिक्षा होतेच हे आपल्याला चांगल ठाऊक आहे. मग तो गुन्हा त्याच्या हातून मुद्दाम होवो की चुकीने, गुन्हा तो गुन्हाच मानल्या जातो. आपल्याच देशात नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात सुध्दा केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही अपराधी व्यक्तीला होत असते, अशाच एका पुण्यातील व्यक्तीला मध्य प्रदेशातील सिहोर जिल्हा न्यायालयाने शिक्षा […]









