- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Akash Thosar म्हणतो… ‘सैराट’नंतर ‘यामुळे’ अनेक चित्रपट साईन केले नाही!
मुंबई : केवळ मराठी चित्रपट सृष्टीत नाही तर भारतात प्रादेशिक भाषेत इतिहास निर्माण करणारा सैराट हा सिनेमा गणला गेला आहे. या सैराट चित्रपटाततील प्रमुख भूमिका केलेल्या अभिनेता आकाश ठोसर याने आपण ‘सैराट’नंतर चित्रपट का साइन केले नाहीत याचा नुकताच खुलासा केला आहे. आकाश म्हणतो की, मला असे काही करायचे नव्हते ज्यामुळे लोकांचे माझ्यावरील प्रेम कमी […]
-
राहुल गांधींची खासदारकी रद्द करणाऱ्या आदेशाच्या प्रती फाडत शहर काँग्रेसने पायदळी तुडविल्या
अहमदनगर : देशातील सर्व यंत्रणांचा दुरुपयोग सुरू आहे. लोकशाही संपुष्टात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना देश विरोधी लोकांना मान्य नाही. षडयंत्र रचून काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा कुटील डाव राबविला गेला आहे. देशात अघोषित आणीबाणी आजपासून सुरू झाली आहे. याविरुद्ध स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी आता देशीवासियांनी सज्ज व्हावे, असे आवाहन […]
-
रिथ्विक प्रोजेक्ट्रससोबत शासनाचा 8160 कोटींचा सामंजस्य करार
मुंबई: रिथ्विक प्रोजेक्ट्स प्रा. लि. व महाराष्ट्र शासन यांच्यात आज 8160 कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील आवंडी, लतागाव या ठिकाणी हा प्रकल्प होणार असून त्याद्वारे सुमारे पाच हजार जणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. यावेळी उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, विकास […]
-
सांगलीची प्रतीक्षा बागडी पहिली महाराष्ट्र केसरी
सांगली : पहिली महिला महाराष्ट्र केसरी (Women Maharashtra Kesari) स्पर्धा सांगलीच्या (sangli) प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi) हिने जिंकली आहे. तिने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला काही मिनिटांमध्येच चितपट करत पहिली महाराष्ट्र केसरी ठरली आहे. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार सांगलीत रंगला. हिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. महाराष्ट्र राज्य […]
-
लोक ओरडत होते… तो सपासप चाकूचे वार करत होता
मुंबई : शहरातील ग्रॉंट रोड परिसरात (Mumbai Crime) अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरुने शेजारी राहणाऱ्या पाच जणांवर जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. भरदुपारी माथेफिरी खुलेआम चाकूने शेजाऱ्यांवर सपासप वार करत होता. जो दिसेल त्यावर हल्ला करत होता. मुंबईतली वर्दळीचे […]
-
राहुल गांधींना झालेली शिक्षा चुकीची, वकील सरोदेंनी सांगितली घटनेतील तरतुद
मुंबई : ज्या वाक्यासाठी राहुल गांधींना शिक्षा झाली आहे ते वाक्य एवढ्या मोठ्या प्रमाणातली शिक्षा देण्यासाठी योग्य होत का? असा प्रश्न वकील असीम सरोदे यांनी केला आहे. ते आज लेट्सअप प्रतिनिधींशी बोलत होते. ते पुढे म्हणाले ज्या दोन मोदींनी हि कम्प्लेंट केली आहे खरंच त्यांची अब्रुनुकसानी झाली आहे का? खरंच त्यांचे नुकसान झाले आहे का? […]
-
कोणतीही किंमत मोजायला तयार, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली : लोकसभा सदस्यत्व रद्द (Disqualified) झाल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. आपण भारताच्या आवाजासाठी लढत असून कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यांनंतर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. देशात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन केली जात आहेत. आपल्या अपात्रतेनंतर आपल्या […]
-
ज्यांना आवाज ऐकायची सवय नसते तेच अशी कारवाई करतात; ठाकरेंचा हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना कर्नाटक येथील सभेत चोर म्हटल्याबद्दल राहुल यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. मोदी आडनावाचे सारेच चोर असतात. पंतप्रधान मोदी चोर आहेत असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर कारवाईचा […]
-
सो कॉल्ड पप्पूला घाबरले! Swara Bhasker चा भाजपवर हल्लाबोल…
नवी दिल्ली : जाहीर भाषणातून ‘सगळे मोदी चोर का असतात’, असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी दिला. तसेच दोनच दिवसांपूर्वी याचप्रकरणी गुजरात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यावरून आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी भाजपवर हल्लाबोल करत ‘सो कॉल्ड पप्पूला घाबरले’ म्हणून खिल्ली उडवली आहे. That’s […]
-
45 वर्षांची पुनरावृत्ती, आजीप्रमाणे राहुल गांधी पुनरागमन करतील का?
नवी दिल्ली : 18 नोव्हेंबर 1978 रोजी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई (Morarji Desai) यांनी कर्नाटकातील चिकमंगळूरमधून पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर 7 दिवस चाललेल्या चर्चेनंतर इंदिरा गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. बरोबर 45 वर्षांनंतर सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी […]









