- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
अवकाळीची नुकसान भरपाई महिनाभरात देणार कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
शिर्डी : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात महिनाभराच्या आत नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल. अशी ग्वाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. ‘महापशुधन एक्स्पो’ मध्ये ३०० स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. विविध प्रजातीचे पशुधन या ‘महापशुधन एक्सपो’ मध्ये सहभागी झाले आहेत. प्रदर्शनाचे नियोजन उल्लेखनीय आहे. केवळ १ रुपयांमध्ये शेतकऱ्यांना विमा देण्याचा शासनाने निर्णय […]
-
Radhakrishna Vikhe: दीड कोटी पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य
शिर्डी : शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्यसरकार संवेदनशील आहे. पशुधनाच्या लम्पी आजारांवरील मोफत लसीकरणासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे राज्यात दीड कोटी पशुधनाचे कमी कालावधीत विक्रमी मोफत लसीकरण व उपचार करण्यात आले. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना 94 हजार कोटींची मदत करण्यात आली. शंभर टक्के लसीकरण व सर्वाधिक मदत देणाऱ्या राज्यात महाराष्ट्र राज्य देशातील एकमेव राज्य […]
-
राज ठाकरेंनी मी डोळा मारल्याची दखल घेतली; अजित पवारांनी सभागृहातच सांगितले
काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळ परिसराच्या आवारात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत असताना डोळा मारल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओची बरीच चर्चादेखील झाली होती. एवढेच काय तर, यातून अनेक अर्थदेखील काढण्यात आले होते. मात्र, आता अजितदादांच्या या कृतीवर स्वत त्यांनी सभागृहात उत्तर दिले आहे. चुकून डोळा बंद […]
-
MI-W vs UPW-W: एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सची मिडिल ऑर्डर पुन्हा फ्लॉप होणार का?, काय सांगते आकडेवारी…
मुंबई : महिला प्रीमियर लीग 2023 चा प्लेऑफ सामना आज (24 मार्च) होणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर हा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सच्या महिला संघांमध्ये होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या टीम मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकून फायनलचे तिकीट काढायचे आहे. त्याचबरोबर यूपी वॉरियर्सचा संघही अंतिम फेरी गाठण्यासाठी पूर्ण ताकद लावेल. या सामन्यातील विजयी संघ […]
-
‘लव्ह जिहाद’वरुन Ajit Pawar यांनी सुनावले… धार्मिक द्वेष पसरवू नका!
मुंबई : उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र यातून धार्मिक द्वेष पसरला जाणार नाही, राज्यातल्या जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. सरकारने घटनाविरोधी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली आहे. जनतेच्या मूलभूत हक्क डावलण्याचा […]
-
Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी कोणत्या कायद्यानुसार रद्द; वाचा सविस्तर
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता खासदार नाहीत. शुक्रवारी जारी केलेल्या लोकसभा सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार राहुल यांना सभागृहातून अपात्र ठरवण्यात आले आहे. 2019 च्या मानहानीच्या प्रकरणात गुजरात न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत राहुल 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुल गांधी यांचे […]
-
Who is Purnesh Modi : राहुल गांधींची खासदारकी घालवणारे पूर्णेश मोदी कोण ?
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाली. मोदी आडनावाचा अपमान केल्याच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी दोषी ठरले होते. सुरत सत्र न्यायालयाने त्यांना २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आज लोकसभेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने […]
-
Ajit Pawar यांचा फडणवीसांवर हल्लाबोल… विरोधकांना काय जेलमध्ये टाकता!
मुंबई : महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते. दक्षिणेकडील राज्याप्रमाणे विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची प्रथा येथे कधीच नव्हती. मात्र ती आपल्या काळात सुरू झाली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल देशमुख, खासदार संजय राऊत यांना जेलमध्ये टाकले. आमदार अनिल परब, हसन मुश्रीफ, अनेक विरोधी आमदारांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावला. गृहमंत्री हा कणखर असला पाहिजे. हाच कणखरपणा […]
-
PRAKASH BAL ; …तर लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत राजीनामे द्या
मुंबई : मानहानीच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. आज लोकसभा लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी (Disqualified) रद्द केली आहे. यावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ (PRAKASH BAL) यांनी ‘राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला चोख उत्तर द्यायचं असेल तर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी खासदारकीचा […]
-
Rahul Gandhi : खरं बोलण्याची किंमत राहुल गांधींना चुकवावी लागली; काँगेसचा हल्लाबोल
राहुल गांधी सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर खरं बोलले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. राहुल गांधी नेहमी वस्तुस्थिती मांडत आले. नोटाबंदी असो, चीनसोबतच वाद असो किंवा जीएसटी असो. त्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकार हे सर्व करत आहे. अशी टीका आज काँग्रेसकडून आज करण्यात आली आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना […]









