- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
भाजपचे ‘मिशन २०२४’ चार राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलले, ‘या’ नेत्यांच्या हातात कमान
या वर्षभरातील विधानसभा निवडणूका आणि आगामी वर्षातील लोकसभा निवडणूका लक्षात घेता भाजपने ४ राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. भाजपने दिल्ली, ओडिशा, राजस्थान आणि बिहारमध्ये नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. बिहारमध्ये सम्राट चौधरी यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. राजस्थानमध्ये चित्तौडगडचे खासदार सीपी जोशी यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले असून वीरेंद्र सचदेवा यांच्याकडे दिल्लीची कमान सोपवण्यात आली आहे. ओडिशातही […]
-
Defamation Case : राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा, ‘या’ चार राज्यातील प्रकरणांचं काय होणार?
नवी दिल्ली : गुरुवारी (२३ मार्च) सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीसाठी 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. (Rahul Gandhi Convicted)न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. (Rahul Gandhi Defamation Case) मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गांधींना भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम […]
-
अमृता फडणवीसांकडे दहा कोटींची खंडणी मागितली कशी?
मुंबईः अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच देण्याचा प्रयत्न करणे व खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिस तपास करत आहे. फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) व तिचे वडिल अनिल जयसिंघानी हे अटकेत आहेत. अमृता फडणवीस यांच्याविरोधात कट रचून त्यांच्याकडे दहा कोटींची खंडणी कशा पद्धतीने मागण्यात येत होती, याबाबत काही बाबी पोलिस तपासात समोर आल्या आहेत. अमृता […]
-
रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांनी केला केसीआर यांच्या पक्षात प्रवेश
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2009 साली त्यांनी कन्नडमधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती व ते आमदार झाले होते. हर्षवर्धन जाधव यांनी हैद्राबाद येथे जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री […]
-
Sanjay Raut यांना संसदीय गटनेते पदावरून हटवले; शिंदे-ठाकरे वादाचा नवा अंक
राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्ताबदल झाला पण अजूनही अनेक ठिकाणी असलेल्या नेमणुकीवरून पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट समोरासमोर येणार आहे. त्यातच आज एक नवा वाद समोर आला आहे. आज शिंदे गटाकडून संजय राऊत यांना शिवसेना संसदीय गटनेतेपदावरून मुख्य नेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊत यांना गटनेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला […]
-
उद्धव ठाकरेंना लोक सोडून गेले, राज ठाकरेंच काय ? ते १३ आमदार कुठे आहेत?
राज ठाकरे यांनी शिवसनेतेतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत यश मिळवलं. पण पहिल्या विधानसभा निवडूणुकीत जिंकून आलेले राज ठाकरे यांचे ते १३ आमदार कुठे आहेत? राज ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं नाही, आपल्या आक्रमक भाषणशैलीच्या जोरावर त्यांनी शिवसनेतेतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत यश […]
-
Women Maharashtra Kesari : सांगलीत आजपासून रंगणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा; क्रीडा वर्तुळात उत्सुकता शिगेला
सांगली : महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सांगलीत आजपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (First Women Maharashtra Kesari) २ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनाचा पहिला मान हा सांगली शहराला मिळाला. (Women Maharashtra Kesari 2023) या स्पर्धेच्या विजेतेपदाचा पहिला बहुमान मिळवण्याकरिता राज्यातील महिला कुस्तीपटू जोरदार मेहनत घेत असल्याचे चित्र दिसून येत […]
-
बोलाचीच कढी अन बोलाचाच भात, महाराष्ट्राची लावली वाट; विरोधकांचा हल्लाबोल
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज सकाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. ‘बोलाचीच कढी अन बोलाचाच भात, महाराष्ट्राची लावली वाट’ … ‘फसव्या जाहिरातींचा नुसताच घाट,महाराष्ट्राची लावली वाट’ … ‘पन्नास खोके, एकदम ओके’ …अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत विधानभवन परिसर दणाणून सोडला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या […]
-
Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणानंतर राज ठाकरे विरोधात पुण्यात पोलिसात तक्रार
पिंपरी : मुंबई येथील ‘शिवतीर्थ’ अर्थात शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळाव्यानिमित्ताने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं काल (ता.22 मार्च) जोरदार भाषण झालं. (Maharashtra News) या भाषणात त्यांनी मस्जिदीवरील भोंगे, सांगलीतील अनधिकृत मस्जिद बांधकाम आणि मुंबईतील माहीमच्या खाडीत उभारण्यात आलेला (pune political) अनधिकृत दर्ग्या संदर्भात राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. दरम्यान, भाषण होऊन काही तास उलटत […]
-
धक्कादायक ! अनिक्षाकडून अमृता फडणवीसांचा पुणे-मुंबई पाठलाग
मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटीची लाच देण्याचा प्रयत्न प्रकरण व धमकी प्रकरणात नवनवीन माहिती उघडकीस येत आहे. या प्रकरणात अटकेत असलेली आरोपी अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) तिचे वडिल अनिल जयसिंघानी यांच्याकडे पोलिस तपास करत आहे. अनिक्षा हिने पुणे-मुंबई प्रवासात अमृता फडणवीस यांचा कसा पाठलाग केला होता हे […]









