महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.
पुणे विमानतळावर 180 प्रवाशांसह खचाखच भरलेलं विमान धावपट्टीवर टग ट्रॅक्टरला धडकल्याचे समोर आले आहे.
मोदी मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात याचा अर्थ स्पष्ट आहे की, भाजप सरकारने आणि मोदींनी गेल्या दहा वर्षात काही केलं नाही.
या अॅपची काम नारायणगावमधून सुरू होते अशीही प्राथमिक माहिती समोर येत आहे. या माहितीनंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापेमारी केली यात 70 ते 80 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
त्यांची तात्काळ UAPA प्रकरणातून टका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवलखा यांना त्यांच्या नजरकैदेत असताना मिळालेल्या सुरक्षेच्या खर्चासाठी 20 लाख रुपये द्यावे लागतील.
ठाकरे आणि पवारांना लोकांची सहानुभूती असल्याने मविआला राज्यात 32 ते 35 जागांवर विजय मिळू शकतो
तुरुंगातून सुटल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी प्रथमच पत्रकार परिषदेत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
येत्या 13 मे रोजी लोकसभेतील विविध मतदारसंघात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.