कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत असतानाचा आता पोलीस कोठडीत असणाऱ्या डॉ. श्रीहरीहळनोरने मोठी कबुली दिली आहे.
25 जूनपासून ही सुविधा बंद केली जाणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
कल्याणी नगर भागात 19 मे रोजी पहाटेच्या सुमारास भरधाव पोर्श कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. यानंतर कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीस बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले होते.
गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात सुरू असलेली निवडणुकीच्या धामधुमीत मोदींसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी देशातील अनेक मतदारसंघ पिंजून काढले.
अंजली दमानिया काल (दि.27) एक्स वर एक व्हिडिओ ट्विट करत पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांनी पोलिसांना फोन केला होता का? असा सवाल पुण्याच्या पोलीस आयुक्तांना विचारला होता.
लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबंत सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
राष्ट्रवादीच्या आयोजित बैठकीत बोलत होते.
मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील.
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी अज्ञान की सज्ञान हे पोलिसांच्या तपासानंतरच ठरवण्यात येणार असल्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने घेतलायं.
मोठी बातमी : विशाल अग्रवालसह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी