शहरातील कल्याणीनगर भागात चार दिवसांपूर्वी मध्यरात्री भरधाव वेगातील पोर्शे कारनं दोन आयटी तरूणांचा जीव घेतला.
लोकसभा निवडणुकीत NDA चे अधिकृत उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिकी पक्षविरोधी आहे.
शहरातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे कारने दिलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवालसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
न जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन देण्याचा कोर्टाचा निर्णय पोलिसांसाठीही धक्का होता असे सांगितले.
कल्याणी नगर भागात घडलेल्या भीषण अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याणी नगर परिसरात झालेल्या भीषण अपघात प्रकरणात संजय राऊत यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता राऊतांना पुणे पोलीस आयुक्तांनी थेट चॅलेंज दिले आहे.
या प्रकरणी अल्पवयीन मुलाला न्यायालयाकडून जामीन देण्यात आला असून, याविरोधात न्यायालयात पोलिसांकडून याचिका दाखल करण्यात येणार आहे,
राजकारणात मराठ्यांची भीती आहे हे खरे असून, पाचव्या टप्प्यातसुद्धा भीती ठेवा असेही जरांगेंनी म्हटले आहे.
मोदींच्या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोपही खरगेंनी केला.
मतांच्या विभाजनामुळे जालन्यातील निकालात मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.