- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
मणिपूर हिंसाचार ! 60 लोकांचा मृत्यू तर 1700 घरं जळून खाक…
Manipur Violence Latest Update: मणिपूर मध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 60 लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. दरम्यान वाढता हिंसाचार पाहता प्रशासनाकडून हिंसाचारग्रस्त भागातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मणिपूरमधील मैतेई समूदायाच्या एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीला विरोध करण्यावरुन झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत मणिपूरमध्ये 1700 घरं पेटवून देण्यात आली आहे. यामुळे बेघर झालेल्या नागरिकांनी शिबिरांमध्ये […]
-
कोबीच्या रसाचे हे 5 फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
Health Tips : इतर भाज्यांप्रमाणे कोबीमध्येही अनेक आवश्यक पोषक घटक असतात. कोबीचा रस अनेक रोग बरा करण्यासाठी उपयुक्त आहे हे अनेकांना माहीत नाही. कोबीमध्ये जीवनसत्त्वे, फायबर, पोटॅशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट, थायामिन आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात. हे सर्व पोषक घटक एकत्र काम करतात आणि अनेक रोगांचे परिणाम कमी करू शकतात. कोबी आरोग्यासाठी खूप फायदेशीर […]
-
अवकाळी! ढगाळ वातावरण अन् पुण्यात पुन्हा भुरभुर
Unseasonal Rains Pune : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी सूर्यदर्शन देखील खूप कमी काळ झाले. यातच आज पुण्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी भुरभुर पाऊस […]
-
मला ‘ईडी’ची नोटीसच नाही…जिल्हाधिकारी पांडेंचं स्पष्टीकरण
AstikKumar Pandey ED Notice : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल घोटाळा चर्चेत आहे. या प्रकरणात ईडीने संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे (AstikKumar Pandey) यांना ईडीकडून नोटीस (ED notice) देण्यात आली असल्याच्या चर्चा होत्या. परंतू, आता मला ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याची माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे. नेमकं […]
-
तुम्ही आमच्या लोकांची काळजी करू नका; अजित पवारांनी फडणवीसांना झापले
Ajit Pawar speek on Devendra Fadnavis : कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करू लागले आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. असे फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करण्याची काही गरजच नाही, […]
-
शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपचे आमदार रडत होते…अजितदादांनी सांगितला ‘तो’ किस्सा
NCP Leader Ajit Pawar : शिवसेना पक्षात बंड झाल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला. एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह भाजपसोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे सगळ्यांना वाटत असताना अचानक एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. भाजपाकडे बहूम असतानाही शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपचे अनेक आमदार हे […]
-
सामना हे वर्तमानपत्र नसून ते तर शिवसेनेचं पॅम्प्लेट…मुनगंटीवारांचा खोचक टोला
Sudhir Mungantiwar on Saamana Editorial : शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत मजकूर छापण्यात आला होता. यावर आता भाजपचे आमदार तसेच मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामना हे काही वर्तमानपत्र नसून ते तर शिवसेनेचे पॅम्प्लेट आहे. ते जर वर्तमानपत्र असतं […]
-
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या 199 भारतीयांची होणार सुटका
Pakistan To Release 199 Indian Fishermen : नकळतपणे अरबी समुद्राची हद्द ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या 199 भारतीयांची लवकरच सुटका होणार आहे. दरम्यान 199 मच्छिमारांसह आणखी एका भारतीय नागरिकाचा या काळात मृत्यू झाला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. या मच्छिमारांना लाहोरला पाठवले जाईल आणि त्यानंतर वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात संबंधितांना दिले जाईल. हे मच्छीमार […]
-
सरन्यायाधीशांनी घेतली वकिलाची फिरकी, म्हणाले… तोपर्यंत येऊ नका
Supreme Court CJI DY Chandrachud : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (8 मे) रोजी सरन्यायाधीशांच्या कोर्टात एक रंजक घटना घडली. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी एका वकिलाची चांगलीच फिरकी घेतली. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयात येऊ नका, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संबंधित वकिलाला सांगितले. दरम्यान न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व उन्हाळी सुट्ट्या यांच्या अनुषंगाने न्यायाधीशांनी हे वक्तव्य केले […]
-
आगामी निवडणुकांबाबत ओवेसींनी केली मोठी घोषणा…अशी असणार रणनीती
Asaduddin Owaisi : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात अनेक पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु केली आहे. यातच कोठे व किती जागांवर आपले उमेदवार उभे करायचे? यावर पक्षातील नेत्यांच्या चर्चा देखील सुरु आहे. यातच ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी एक मोठी घोषणा केलीय. आम्ही देशात सगळीकडे लोकसभा निवडणुका लढवणार आहे. तसेच […]










