अमहमदनगर जिल्ह्यात टँकरची संख्या तीनशेपार झाली आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर हे एकट्या पाथर्डी तालुक्यात सुरु असून याची संख्या शंभरच्यावर आहे.
गावोगावी भटकंती करुन आपली उपजीविका भावणारे लोक, विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे लोक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपयांपर्यंत असावे तर शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख 20 हजारापर्यंत असावे.
शेतकऱ्याला या विमा हप्ता भरण्याची गरज नाही. या विम्याचा लाभ हा 75 वयोगटातील शेतकऱ्यालाच मिळतो.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यात सर्वाधिक 69.79 मतदान झालं. राहुरीमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लंकेसाठी जोर लावला.
विधान परिषद निवडणुकीबद्दल मोठी अपडेट, शिक्षक, पदवीधरच्या चार मतदारसंघांसाठी जाहीर केलेली निवडणूक पुढे ढकलली.
अनुसूचित क्षेत्र व अतिरीक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधीकरीता एक वेळचा आहार दिला जातो.
शिर्डी लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचार सभेसाठी शनिवारी 4 मे ला प्रकाश आंबेडकर श्रीरामपूरमध्ये.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेंतर्गत प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजून कुटुंबाला जमीन उपलब्ध करुन दिली जाते.
महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही 2023 मध्ये सुरु केली आहे.