- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Ahmedngar News : रास्तारोको करताच मंत्र्यांचा ताफा थांबला अन् अवघ्या काही तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला
Ahmedngar News : अहमदनगर शहराजवळील (Ahmedngar News) देहरे येथे एसटी बस थांबविण्याच्या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, त्या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी थांबून विद्यार्थ्यांशी चर्चा केली. नंतर काही तासांतच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यामुळे आज शुक्रवारपासून (दि. १२) देहरे येथे बस थांबविण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. […]
-
Radhakrishn Vikhe : जनतेच्या पैशांच्या लूटीचा हिशेब द्या म्हणत विखेंनी स्वीकारलं रोहित पवारांचं आव्हान
Radhakrishn Vikhe : मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn Vikhe) हे तलाठी भरती प्रक्रियेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधल्यामुळे आक्रमक झाले आहेत. विखे म्हणाले की, स्वतःच्या कारभाराचे काय दिवाळ निघालं व जनतेच्या पैशांची कशी लूट केली, याचा हिशेब तुम्ही द्यायला हवा. हे सगळं आता ‘ईडी’ कारवाईने समोर येईलच. तसेच सरकारवर बेछूट व निराधार आरोप […]
-
PM Modi यांचं नाशिकमध्ये आगमन; शिंदे, फडणवीस अन् अजितदादांकडून स्वागत, पाहा फोटो
-
Ahmednagar News : दीड महिना उलटूनही मोबदला वाढ नाही; आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुन्हा संपावर
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News) महापालिकेतील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना संपादरम्यान मोबदला वाढीचा शासन निर्णय घेण्यात आला होता. मात्र दीड महिना उलटून देखील हा आदेश निघत नसल्याने ऑनलाईन कामावर बहिष्काराचा निर्णय महापालिकेतील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी घेतला आहे. 12 जानेवारीपासून पुन्हा बेमुदत संपावर जात असल्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या […]
-
Human Rights Watch Report मध्ये भारतावर गंभीर आरोप; मोदी सरकारकडून अल्पसंख्यांकांसोबत भेदभाव
Human Rights Watch Report : ह्युमन राईट्स वॉचने (Human Rights Watch Report) त्यांचा ‘वर्ल्ड रिपोर्ट 2024’ सादर केला आहे. त्यामध्ये भारतावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही संस्था दरवर्षी जगातील जवळपास 100 देशांवर अशाप्रकारचा रिपोर्ट सादर करत असते. यामध्ये मानवाधिकार आणि त्यासंबंधित विषयांवर प्रकाश टाकला जातो. ‘संजय राऊतांसारखे भूत आवरा’; जहरी टीका करत गुलाबराव पाटलांचा […]
-
Rahul Narvekar यांच्या प्रतिमेला जोड्यांचा आहेर, निकालांनंतर ठाकरे गट आक्रमक
Rahul Narvekar :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना कुणाची आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल निकाल दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचं नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर शिंदे गटाकडून आनंद साजरा केला जात आहे तर ठाकरे गट या निकालाविरुद्ध आक्रमक झाला आहे. या निकालाचे पडसाद आता नगर शहरात देखील उमटू लागले आहे. नगर […]
-
Global Layoffs : असंख्य कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा; गूगल ॲमेझॉनसह शेकडो कंपन्यांनी काढले कर्मचारी
Global Layoffs : जगभरात पुन्हा एकदा अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात (Global Layoffs) सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. यामध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि स्टुडिओ बिझनेस यांनी आतापर्यंत शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने देखील कॉस्ट कटिंगसाठी अनेक व्हर्टीकल्समधून कर्मचारी कपात केली. आनंदवार्ता! यंदाच्या वर्षी भारतीय नोकरदारांना मिळणार […]
-
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या केसमध्ये फरक; बाजू भक्कम म्हणत भुजबळांनी निकालच सांगितला
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या केसमध्ये थोडाफार फरक आहे. तिकडे व्हीप बदलले, असंख्य गोष्टी आहेत. आमच्या इथे ती परिस्थिती बदलली नाही. आमचा व्हीप तोच आहेत. व्हीपच्या बाबत असंख्य गोष्टी फिरत होत्या. आमची बाजू भक्कम आहे. असं म्हणत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) राष्ट्रवादीच्या पक्षाच्या लढाईचा निकालच सांगून टाकला आहे. ते माध्यमांशी बोलत […]
-
IND vs AFG T20I Series : अफगाणिस्तान विरोधात कोहली विनाच मैदानात उतरणार टीम इंडिया; यामुळे घेतली माघार
IND vs AFG T20I Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20 मालिकेसाठी (IND vs AFG T20I Series) दोन्ही संघांकडून जोरदार तयारी सुरू आहे. आज 11 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर टी 20 विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. मात्र यामध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोहली नसणार आहे. Bollywood Vs South बॉक्स ऑफिसवर लवकरच ‘पुष्पा […]
-
Ram Mandir उद्घाटनाकडे चारही शंकराचार्यांनी फिरवली पाठ; ‘या’ कारणामुळे अयोध्येला जाणार नाही
Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर याच दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनाकडे मात्र हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी पाठ फिरवल्याचं पाहायाला मिळत आहे. एकीकडे या कार्यक्रमावरून विरोधक भाजपवर जोरदार टीका करत आहेत. त्यात आता शंकराचार्यांनी देखील या कार्यक्रमावर नाराज […]









