- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Bhagat Singh Koshyari : उद्धव ठाकरेंचे शकुनीमामा कोण ? कोश्यारींनी सांगितलं…
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतचं आपल्या राज्यापाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळातील काही गौप्यस्फोट केले आहेत. कोश्यारी यांना यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मी पत्र लिहिलं त्यावर […]
-
Sharad Pawar : पवारांनी लवासाबद्दल दहावेळा विचार करायला पाहिजे – भगतसिंह कोश्यारी
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतचं आपल्या राज्यापाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळातील काही गौप्यस्फोट केले आहेत. कोश्यारी यांना यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल शरद पवारांच्या भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, शरद पवारांचं लवासाचं प्रकरण […]
-
Bhagat Singh Koshyari : इच्छा नसतानाही महाराष्ट्रात आलो, कोश्यारींचा राजीनाम्यानंतर गौप्यस्फोट!
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतचं आपल्या राज्यापाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळातील काही गौप्यस्फोट केले आहेत. ते म्हणाले की, मला 4 वर्ष 4 महिने महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याच्या राज्यपाल पदाचा पदभार सांभाळायची संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझ्यवर […]
-
Devendra Fadanvis and Ajit Pawar : अजित पवार माझ्याकडे आले होते भगतसिंह कोशारी यांचे खळबळजनक वक्तव्य
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताचं आपल्या राज्यापाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळातील काही गौप्यस्फोट केले आहेत. ते म्हणाले की, कोश्यारी यांना यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, जे राजकारणी आहेत, नेते […]
-
Ramesh Bais : राज्यपाल बैस यांनी घेतली संपूर्ण शपथ मराठीमधून
मुंबई : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी राज्यापाल पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण शपथ मराठीमधून घेत आपला पदभार स्विकारला. याआधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागी बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. […]
-
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत यावं, संदीपान भूमरेंची थेट ऑफर
औरंगाबाद : ‘निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याबद्दल आम्हाला विश्वास होता की, शिवसेना आणि धनुष्यबाण आम्हालाच मिळणार. कारण 40 आमदार, 13 खासदार, अनेक नगरसेवक, अनेक पदाधिकारी हे आमच्या सोबत आहेत. तर आता शिवसेनेत कोणी ठाकरे नसतील तरी काही फरक पडत नाही. कारण बाळासाहेब ठाकरे महत्त्वाचे बाकी ठाकरे नाही.’ खासदार Sanjay Jadhav भडकले : ‘मी दोन […]
-
Maharashtra politics : आदित्य ठाकरेंकडून फोटो ट्विट, निष्ठावंत म्हणाले…
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Eletion Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. या निकलानंतर आदित्य ठाकरेंकडून त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक […]
-
Eknath Shinde : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळताच शिंदेंच्या ट्विटरमध्ये मोठा बदल
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Eletion Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. यानिकलानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटरचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. आता त्यांनी शिवसेनेचे […]
-
Raju Shetti : रावणाने धनुष्य उचललं, पण मतदार श्रीरामाच्या रूपात येतील…
मुंबई : ‘रावण धनुष्य उचलू शकला नाही. त्याचा अपमान झाला. नंतर त्याने सीता पळवली आणि रामायण घडलं. पण कलियुगातल्या रावणाने यातून बोध घेतला. त्याने पहिले रामायण घडवलं. मग सत्ता पळवली आणि मायावी शक्तीने धनुष्यही उचललं. आता मतदार श्रीरामाच्या रूपात येतील. त्या वेळीच हे रामायण पुर्ण होईल. अशी मला खात्री आहे.’ केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना […]
-
Terrorist attack : पाकिस्तान पुन्हा हादरलं, दहशतवाद्यांच्या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू
कराची : पाकिस्तानातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर कराची या शहरात शुक्रवारी दहशतवाद्यांनी पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांकडून देखील गोळीबार करण्यात आला. यामध्ये तहरीक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या पाच दहशतवादी आणि इतर चार लोक मारले गेले. सध्या पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण वाढलं असाताना आणखी एका दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान पुन्हा हादरलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी […]









