यह रिश्ता क्या कहलाता है...असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय. यावेळी त्यांनी जयदीप आपटे आणि आमदार नितेश राणे यांचे फोटोही दाखवले आहेत.
मालवणमधील राजकोट किल्ला परिसरात बुधवारी मोठा राडा झाला. या प्रकरणी मालवण पोलिसांनी 42 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
रविवारी महाविकास आघाडी मुंबईत मोठा मोर्चा काढणार आहे, सरकारविरोदात जोडे मारो आंदोलनाची घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली.
सिंदुधुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ह्यावर शिवाजी महाराज पुतळला पडला, त्या ठिकाणी आज ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला.
या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल, असे मला सांगण्यात आले होते असे पाटील यांनी म्हटले आहे.
मिंध्यांनी पोसलेली अफजलखानाची औलाद आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिपक केसरकरांवर जोरदार टीका केली आहे.