महाराष्ट्रात आता परतीचा पाऊस सुरू असून अनेक शहरांमध्ये जोरदार पावसाने सुरूवात केली आहे. राज्यात पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यासाठी पहिले ठोस पाऊल टाकले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अनेक वर्षानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चिपळूण येथेल जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली.
शरद पवार हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दौरे करत आहे. त्यांनी राज्यातील स्थितीवर आज पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिपॅड आणि हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी जिल्हा नियोजनचा पैसा का खर्च केला, असा सवाल वैभव नाईकांनी केला आहे.