कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याची घटना येथे घडली आहे.
संजय राऊत यांच्या स्टाईलने बोलला तर उत्तरंही तशीच येणार असल्याचा खोचक टोला मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावलायं. ते सिंधुदूर्गमध्ये बोलत होते.
अब्दाली खेचरं तुम्हालाच शोधत आहेत, तुम्ही त्यांची मते घेतली आता वक्फ बोर्ड ठरावावेळी तुम्ही पळून गेल्याने तुम्हालाच शोधत असल्याचा पलटवार मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केलायं.
रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान वि भागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो, या शब्दांत खासदार नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी तलवार उपसलीयं.
1 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. आता 4 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.