- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
शिर्डी लोकसभेवर भाजपचा दावा; ‘या’ उमेदवारांच्या नावांची चर्चा
Shirdi Loksabha : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील नगर दक्षिण (Nagar Loksabha)व शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha)मतदारसंघ सध्या चांगलेच चर्चेत आहेत. शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande)हे तिसऱ्यांदा लोकसभेची आस मनात धरुन असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपकडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. खासदार लोखंडेंवरती असलेली नाराजी पाहता भाजपकडून या ठिकाणी उमेदवार दिला जाण्याची शक्यता […]
-
अहमदनगर नव्हे तर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर; शिंदे सरकारचा निर्णय
Ahmednagar News : मागील काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी अहमदनगरच्या नामांतराबाबत (Ahmednagar change of name) मोठी घोषणा केली होती. अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी (Ahilyadevinagar) असं करण्यात यावं, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात अहिल्यादेवीनगरची घोषणा केली होती. त्यानंतर नामांतराला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. […]
-
‘नाशिक’मध्ये ठाकरे गट, ‘दिंडोरी’त आमचा उमेदवार; शरद पवारांनी सोडवलं उमेदवारीचं गणित
Sharad Pawar : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र उमेदवारीचं गणित सहज सोडवलं. जागावाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाकडे आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार देणार आहे, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी आज पत्रकार […]
-
राहुल गांधी महाराष्ट्रात येताच काँग्रेसला भगदाड; भाजपाचा झेंडा हाती घेणारे पद्माकर वळवी कोण ?
Maharashtra Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा घेऊन नंदूरबारमध्ये दाखल झाले. नेमक्या याच वेळी भाजपने राजकारणाचा डाव टाकत काँग्रेसचा मोठा नेता गळाला लावला. नंदूरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे प्रस्थ पद्माकर वळवी (Padmakar Valvi) आता भाजपवासी झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत […]
-
Rahul Gandhi : अदानींच्या फायद्यासाठी ‘अग्निवीर’चा घाट; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Rahul Gandhi Criticized Modi Government : अग्निवीर योजना का सुरू करण्यात आली हे मी तुम्हाला दाखवून देईन. अग्निवीर कशासाठी सुरू करण्यात आले याची माहिती सेनेच्या प्रमुखांना सुद्धा नव्हती. याआधी जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मदत मिळत होती. परंतु, अग्निवीर शहीद झाल्यानंतर कोणतीही पेन्शन मिळणार नाही. अदानी डिफेन्सला फायदा मिळावा म्हणून सरकारने अग्निवीर लागू केले, असा […]
-
..तर मी राजकारणातून संन्यास घेईन; प्रताप ढाकणेंचे आमदार राजळेंना चॅलेंज!
Ahmednagar Politics : विकासकामांच्या नावाखाली शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात सत्ताधारी आमदार मोनिका राजळेंनी (Monika Rajale) मोठा भ्रष्टाचार केला आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये टक्केवारी घेतल्याने रस्त्यांची निकृष्ट कामे झाली. आमदार मोनिका राजळे या कर्तबगार आमदार नसून टक्केवारी आमदार आहेत, असा हल्लाबोल प्रताप ढाकणे (Pratap Dhakane) यांनी केला. तसेच आपण केलेले आरोप सिद्ध करायला तयार आहोत असे थेट चॅलेंजही ढाकणे […]









