- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
Ahmednagar News : राष्ट्रवादी भवनात धुडगूस…माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल…
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ( Ahmednagar) दोन्ही गटात राष्ट्रवादीच्या कार्यालयावरुन घमासान सुरू झाले आहे. यातच आता यामुळे नगरचे ( Ahmednagar) माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (NCP) बंडाची ठिणगी पडली होती. यामधून अजित पवार गट व शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले. नेत्यांसोबत कार्यकर्ते देखील दुभागले […]
-
Balasaheb Thorat: शिर्डीनंतर नगरच्या लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीत पेच ? थोरातांनीच थेट दावा सांगितला
Balasaheb Thorat : आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यातच पक्षातील नेत्यांकडून देखील चाचपणी सुरू झाली आहे. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे गुरुवारी नगर दक्षिण दौरा सुरू केला आहे. दक्षिण भागात काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच काँग्रेसचे स्थानिक नेतेही नगर दक्षिण लोकसभा जागा काँग्रेसला मिळावी, याची मागणी करत […]
-
अहमदनगरमध्ये 10 बांग्लादेशींची घुसखोरी! एटीएसच्या पथकाने चौघांना घेतलं ताब्यात
अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खंडाळा येथे दहा बांग्लादेशी नागरिक आपली ओळख लपवून राहत होते. शहरात बांग्लादेशींनी घुसखोरी केल्याची माहिती नाशिक ATS पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने नगर पोलिसांच्या मदतीने खंडाळा येथील क्रेशरवर छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले आहे. रेल्वे स्टेशनवर यायला उशीर, त्यात पाऊसही सुरू, मग मंत्र्याने फ्लॅटफॉर्मवरच नेली कार या प्रकरणी पोलिसांनी मोहीनूद्दीन नाजीम शेख, […]
-
भावी खासदार बाळासाहेब थोरातसाहेब तुम आगे बढो…; कार्यकर्त्यांच्या घोषणांनी चर्चांना उधाण
Ahmednagar : कांदा निर्यात शुल्कावरुन सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नगर दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. शेतकर्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. 69th […]
-
‘आधी टोमॅटो अन् आता कांद्याचे भाव पाडले’; शेतकऱ्यांनी मोदींच्या अभिनंदनाचे बॅनरच झळकवले
Ahmednagar News : राज्यात सध्या कांदा निर्यात शुल्काच्या मुद्द्यावरुन चांगलच वादंग पेटल्याचं दिसून येत आहे. एकीकडे निर्यात शुल्कात वाढ केल्यानंतर कांदा उत्पादकांमधून संतापाची लाट उसळताच शेतकऱ्यांचा दोन लाख टन कांदा खरेदी करण्यात निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यावरुनही केंद्र सरकारवर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अशातच आता अहमदनगरमधील पारनेरमध्ये कांद्याचे भाव पाडल्याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन […]
-
‘ग्राहकांचेच हित जपायचे असेल तर कांद्याला अनुदान द्या’; कांदाप्रश्नी थोरातांचा मोदी सरकारवर संताप
Balasaheb Thorat News : कांदा भाववाढीचे (Onion Price) संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांत रोष वाढत गेला. आंदोलने झाली. कांदा लिलाव बंद पडले. असंतोषात वाढ होत असल्याचे लक्षात घेताच केंद्र सरकारने दुसरा निर्णय घेत शेतकऱ्यांकडील दोन लाख मेट्रीक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्याचे […]








