अहमदनगर महापालिकेतील पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या निखील गायकवाड या अभियंत्याला बोल्हेगावमधील नागापूर येथे काल (मंगळवारी) सायंकाळी धक्काबुक्की झाली. या प्रकरणी भरत सप्रेसह दोन जणांवर सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. बोल्हेगावमधील गणेश चौक येथे नळ जोडणीवरून झालेल्या वादातून भरत सप्रेसह दोन नागरिकांनी शिवीगाळ करत […]
Ahmednagar Radhakrishna Vikhe : नगर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. जिल्हा परिषद त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आधी होणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने जिल्ह्यातील मातब्बर नेते आमनेसामने आले आहेत. संगमनेर आणि राहाता तालुक्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब […]
Vijay Auti : पारनेर मतदारसंघ घालविण्याचा प्रयत्न कुणी केला. स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला निष्ठ आणि स्वाभिमान शिकवू नये, अशा शब्दांत माजी आमदार विजय औटी (Vijay Auti) यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. पारनेर बाजार समिती निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. औटी पुढे […]
Sujay Vikhe : उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधली तर दुसरीकडे विजय औटी (Vijay Auti) यांनी देखील येथील शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. ज्यांना कधी काळी चोर आणि गुंड म्हणत होते त्यांनाच आज लोकनेते म्हणण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली, अशी घणाघाती टीका खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी केली. पारनेर येथील मनकर्णिका लॉन्स येथे आयोजित […]
MLA Nilesh Lanke : राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. यातच सध्या बाजार समितीच्या निवडणुकींसाठी नेतेमंडळींकडून धावपळ सुरु आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी मंत्री राधाकृष्ण विखेंच्या मतदार संघात जात प्रचार केला आहे. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची स्तुती देखील केली. महाराष्ट्रातील सुसंस्कृत मंत्री म्हणून नगर जिल्ह्याला थोरातांचा सार्थ […]
Devendra Fadanvis : अहमदनगर शहरात सध्या दहशत आणि गुंडगिरीचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांना बेदम मारहाण केली जाते आहे. धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीने टारगेट करून नगरची बाजारपेठ उध्वस्त करण्याचा घाट घातला जातो आहे. हे खूप भयावह आहे. यात विशिष्ट लोक दोन गटात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. […]