- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
खानदेशचा बुलंद ‘आवाज’ हरपला! माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन
Gulabrao Patil Passed Away : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे माजी आमदार तथा समाजवादी विचारसरणीचे नेते गुलाबराव पाटील यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 90 वर्षांचे होते. आज दुपारी दोन वाजता त्यांच्या मूळगावी दहिवद (ता. अमळनेर) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पाटील यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. असा होता […]
-
Radhakrushan Vikhe : पशुधनाच्या लसीकरणाबाबत मंत्री विखेंनी दिली प्रशासनाला डेडलाईन
Radhakrushan Vikhe Patil : राज्यातील जनावरांमध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात ७३ टक्के लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा झाले असून, उर्वरित येत्या ७ दिवसात राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. लसीकरण […]
-
शालेय पोषण आहारात पुन्हा आढळल्या अळ्या, ‘या’ शाळेतील धक्कादायक प्रकार
नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत मध्यान्ह भोजनातील शोलय पोषण आहारातील खिचडीमध्ये चक्क अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर काही सामाजिक संघटना व संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज शाळेत जात मुख्याध्यापकांना याचा जाब विचारला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी संतप्त पालकांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी […]
-
दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडते ? दादा भुसे यांचे वादग्रस्त विधान
Nashik News : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तुम्हीही रोज मासे खाल्या तुमचे डोळेही ऐश्वर्यासारखे सुंदर होतील, असा अजब सल्ला आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिला आहे. यावरून टीका-टिप्पणी सुरू असताना दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांनी कांद्याच्या भावावरून एक विधान केले आहे. दादा भुसे यांनी कांदा […]
-
आमच्या मतदारसंघात दुष्काळ जाहीर करा… राष्ट्रवादीचे आमदार थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी
यंदा पावसाने नगर जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ऑगस्ट महिना संपत येत आहे तरीही अद्याप पावसाने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने आमचा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. काळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हाधिकारी डॉ. सिद्धराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. Pankaj Tripathi ला पितृशोक; […]
-
अमोल बळे हत्या प्रकरण; ऑनर किलिंग गुन्ह्यात चार आरोपींना जन्मठेप…
Ahmednagar News : नगर शहरातील अमोल बळे ऑनर किलिंग प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने चार आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नगर शहरातील सिद्धार्थनगरमध्ये राहणाऱ्या अमोल सखाराम बळे याचे अपहरण करून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या अमोलचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेप व […]









