- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
Ahmednagar News : ‘त्या’ तरुणाला मारताना तुम्ही गप्प का बसले? बाळासाहेब थोरातांचा विखेंना सवाल
Ahmednagar News : भंडारा उधळणाऱ्या तरुणाला मारहाण होत असताना तुम्ही गप्प का बसले? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना केला आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापुरात धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धनगर आंदोलकाने विखे पाटलांवर भंडारा उधळला होता. या प्रकरणी भंडारा पवित्र असल्याचं स्पष्टीकर विखे पाटलांकडून देण्यात आलं होतं. त्यानंतर थोरातांनी विखे […]
-
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, बबनराव घोलपांचा उपनेतेपेदाचा राजीनामा
Babanrao Gholap : पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाशिकमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ठाकरेंबरोबर असलेले माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Loksabha) ते इच्छूक होते. परंतु एेनवेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले. तर शिर्डीच्या […]
-
पाणीपुरवठा मंत्र्याच्या गावात प्यायला पाणी नाही; दानवेंचा गुलाबराव पाटलांवर घणाघात
Maharashtra Politics : जळगाव जिल्ह्याला तीन तीन मंत्रीपदं मिळाली पण, अजूनही विकासाची अनेक कामं बाकी राहिली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री येथीलच आहेत पण त्यांच्या गावात प्यायला सुद्धा पाणी नाही अशी परिस्थिती आहे. हर घर जल म्हणता पण, नळांना तोट्या सुद्धा राहिल्या नाहीत. योजनांचा फक्त भ्रष्टाचारासाठीच वापर केला जात आहे, अशी घणाघाती टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते […]
-
‘सरदार पटेलांनीही संघावर बंदी घातली होती’; ठाकरेंची तोफ भाजप-आरएसएसवर धडाडली
Uddhav Thackeray : राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज जळगाव दौऱ्यावर आहे. जळगावात पोहोचताच ठाकरेंची तोफ भाजप-आरएसएसवर धडाडली. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देशाचे जळगाव महापालिकेने उभारलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी भाजप-आरएसएसवर घणाघाती टीका केली. आज जळगावात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभाही होणार आहे. या सभेत […]
-
थोरातांचा इशारा, विखेंचा अॅक्शन मोड! ‘निळवंडे’च्या पाण्याचे ‘शेड्यूल’च सांगितले
Radhakrishna Vikhe : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांतील त्रुटी दुरूस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम पूर्ण होताच पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी दिली. पालकमंत्र्यांनी मागील आठवड्यात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन गांभीर्याने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शनिवारी त्यांनी पुन्हा […]
-
लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रशिक्षित ग्रासरूट जर्नालिझमची महत्वपूर्ण भूमिका, डॉ. गव्हाणे यांचे प्रतिपादन
अहमदनगर: लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता तथा माध्यमांनी नैतिकता जपणे गरजचे आहे. पत्रकारितेच्या हातामध्ये लोकशाही जपण्याची मौलिक जबाबदारी आहे. ग्रासरूट जर्नालिझम हे समृद्ध व प्रगल्भ लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी ग्रासरूट जर्नालिझमची सध्याच्या परिस्थितीत महत्वपूर्ण भूमिका आहे. माध्यम क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अंतर्भाव झाला आहे. काळाच्या ओघात इंटरनेटचे वापरकर्ते झपाट्याने वाढत आहेत. या […]









