Sangram Jagatap : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी पक्षासोबत बंड करून पक्षात उभी फूट पाडली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आणि आज त्यांचे खाते वाटप देखील झालं. ज्या दिवशी अजित पवारांनी बंड केले. त्या दिवशीपासून राष्ट्रवादी काँग्रेस […]
Ahmednagar Criem : अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात काल (शनिवारी) रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला. याच ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (attack on NCP worker in Ahmednagar city) एकविरा चौकात चत्तर यांच्यावर काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी हल्ला […]
Ahmednagar Fake Degree : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये विविध गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यामध्ये आता एक बनावट पदव्या विक्रीचं रॅकेट उघड झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा धक्का बसला आहे. हा प्रकार शहरातील मुख्य वसाहतीतील भागातून दिवसाढवळ्या चालत होता. त्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. ( Police Succeed in expose Ahmednagar Fake Degree […]
Eknath Shinde : ‘आधीच्या अडीच वर्षांच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प, योजना थांबविण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या योजनाही बंद केल्या. त्यानंतर सरकार बदलले. आम्ही सत्तेत येताच हे सर्व ब्रेक काढून टाकले. विकासकामांना चालना दिली. त्यामुळे कितीही आरोप केले तरी आम्ही थांबणार नाही’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजित पवार यांच्यासमोरच तत्कालीन […]
MLA Rohit Pawar Speak On Politics : राष्ट्रवादीमध्ये बंड करत अजित पवार यांनी शिंदे व फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेत सत्तेत सहभागी झाले. दरम्यान राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने शिवसेना व भाजपच्या आमदारांमध्ये अस्वस्था वाढली आहे. यातच आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. सत्तेत सहभागी करूनघेत अवघ्या वर्षभरात राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने शिंदेच्या […]
Ahmadnagar : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातच चोऱ्या, दरोडे, खून आदी घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अक्षरशः धोक्यात आली आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्याची प्रतिमा देखील मलीन होत आहे. तसेच शहरात सातत्याने अनेक छोटे मोठे गुन्हे व विचित्र घटना होत आहेत. अनेकदा जातीय तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे […]