Unseasonal Rain In Ahhmednagar : दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)राज्याला झोडपून काढले आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवेळी पावसाने पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. आज या अवकाळी पावसाचा फटका अहमदनगर (Rain in Nagar) शहरालाही बसला. अहमदनगर शहरात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात बदल […]
Sujay Vikhe : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. काल महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर आता शहरातील निशा लॉन्स येथे शनिवारी मेळावा घेत खासदार सुजय विखे यांनी आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले. ‘जिल्ह्याचे विचारवंत लोक काल आघाडीच्या मेळाव्यास होते. यांची वैचारिकता काय ?, […]
Ahmednagar Traders Attacked : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आता व्यापाऱ्यांसह राजकीय नेतेमंडळींनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. या हल्ल्याचा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी निषेध केला आहे. हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर वारंवार हल्ला केला जात आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी संवाद […]
Ahmednagar News : नगर शहरातील कापड बाजारात काल दोन व्यापाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (शनिवार) कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून व्यापाऱ्यांनी आज आपले व्यवहार बंद ठेवत या घटनेवर संताप व्यक्त केले. यावेळी व्यापारी महासंघासह अन्य व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यामध्ये शहरातील राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी तसेच व्यापारी […]
Sujay Vikhe vs Nilesh Lanke : भाजप खासदार डॉ.सुजय विखे (Sujay Vikhe) व राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात आता जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असला तरी दोघेही आतापासूनच एकमेकांवर जोरदार टीका करत आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोघे समोरासमोर उभे ठाकले आहेत. महाविकास […]
अहमदनगरमधील (Ahmednagar) कापड बाजारातील तीन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्याचे राजकीय पडसाद उमटत आहे. या घटनेनंतर मनसे आक्रमक झाली आहे. अहमदनगरमधील शांतता भंग करणाऱ्या धर्मांधांना प्रशासनाने आवर घातली पाहिजे, अशी मागणी मनसेचे विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा (Sumit Varma) यांनी केली आहे. बावनकुळेंना पक्षातच किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार ? ; पटालेंचा बावनकुळेंना […]