Ahmednagar News : नगर जिल्हा (Ahmednagar) बँकेच्या निवडणुकीत चमत्कार घडवत बँकेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडून खेचून आणण्यात भाजप (BJP) यशस्वी ठरला. अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी घडून माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्या मदतीने घडवून आणलेल्या या खेळीची जोरदार […]
Devendra Fadnavis : सरकारने शेतकऱ्यांसाठी सोलर फीडरची योजना सुरू केली आहे. रामभाऊ यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, राज्यात शंभर टक्के सोलर फीडर असलेले कर्जत जामखेड तुम्ही करून दाखवा. मतदारसंघातील रस्त्यांचा किंवा अन्य काही विकासकामे असोत त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो, की मी आ. राम शिंदेंच्या पाठीशी आहे, मी आपल्या पाठीशी आहे […]
Devendra Fadanvis : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar)करण्यात आले. या निर्णयाविरोधात सध्या जोरात राजकारण सुरू आहे. या निर्णयाविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनी उपोषणही केले आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस शनिवारी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी […]
जळगाव : राज्यात (Maharashtra)काही दिवसांपासून संपूर्ण अवकाळी पाऊस (Avakali Paus), वादळ, वारा (Storm, wind) आणि गारपीट सुरु आहे. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं (Farmer)मोठ्या प्रमाणावर शेती (Agri)पिकाचं (Crop) नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचं दुःख सरकारपर्यंत (Maharashtra Government)पोहचवण्याचा प्रयत्न एका सुशिक्षित शेतकऱ्यानं आपल्या अहिराणी गीतातून (Ahirani Geet) केला आहे. जळगाव जिल्ह्याच्या (Jalgaon) चोपडा तालुक्यात झालेल्या वादळामुळं स्वतःचं […]
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जळगाव जिल्हा बँकेच्या (Jalgaon District Bank) निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या मदतीने बंडखोर संजय पवार (Sanjay Pawar) विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील (Amol Patil) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक नुकतीच पार पडली. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र […]
कर्जत : राज्यात दूग्ध व्यवसायात अमूल आणि मदर डेअरीसारख्या कंपन्यांनी प्रवेश केल्याने स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू लागला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक लिटर दुधासाठी फक्त 20 आणि 22 रुपये मिळत होते, ते शेतकऱ्यांना घ्यावे लागत होते. आज मात्र दुधाला 35 ते 40 रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळतोय. ‘देवेंद्र फडणवीस […]