मुंबई : केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग (Scheduled Tribes Commission) स्थापन करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य जनजाती सल्लागार परिषदेमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच राज्याच्या अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेबाबत, लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद, आदिवासी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रकल्प कार्यालय […]
Heramb Kulkarni : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni)यांच्यावर चार दिवसांपूर्वी नगरमध्ये जीवघेणा हल्ला झाला. सुपारी देऊन हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यासाठी 15 हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलीस तपासात (Police investigation) समोर आले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या (CCTV footage)आधारे […]
Sharad Pawar : राज्यसरकारच्या दत्तक शाळांच्या मुद्द्यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) एक खळबळजनक दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकार राज्यातील शाळा खाजगी कंपन्यांना दत्तक पद्धतीने देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारवर विविध स्तरावरून टीके झोड उठली होती. त्यात आता शरद पवारांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या दाव्यानं खळबळ… राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे […]
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा तुम्ही पैशांची फसवणूक झाल्याचं ऐकलं असेलच मात्र, एका पोलिस उपनिरीक्षकाला चक्क ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचं बक्षीस लागलं आहे. मागील अनेक दिवसांपासून हा पोलिस उपनिरीक्षक ऑनलाईन गेमिंग खेळत होता, मात्र अचानक त्याला दीड कोटींचं बक्षीस मिळाल्याने त्याचा आनंद बहरुन आला आहे. सत्तेत येण्यापूर्वीच शरद पवार गटातील दिग्गज नेते मंत्रिमंडळात; अजेंडाही […]
Lalit Patil Mother Reaction : ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याने पोलिसांच्या हातावरू तुरी देऊन पळ काढला. या घटनेला आता नऊ दिवस झाले. मात्र पुणे पोलिसांना (Pune Police) अद्याप ललित पाटीलचा शोध लागला नाही. दरम्यान, या प्रकरणात राजकीय नेत्यांनीही उडी घेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केलेत. या घटनेत राज्य सरकारमधील मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी […]
नूकतंच कोकण मराठी साहित्य परिषदेचं वाड्•मयीन आणि वाड्•मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. मागील वर्षीचा कांदबरी विभागातील ‘र. वा. दिघे स्मृती पुरस्कार’ अशोक समेळ लिखित ‘ते आभाळ भीष्माचं होतं’ या महाकादंबरीस जाहीर झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद समितीचे प्रमुख अशोक ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. ‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे […]