Ahmednagar News : अहमदनगर शहरातील (Ahmednagar News) सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर काही समाजकंटकांकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची आमदार संग्राम जगताप यांनी विचारपूस केली. यावेळी मा.जि.प.अध्यक्ष शालिनी विखे पाटील याही उपस्थित होत्या. ट्रोल, टीकेला राहुलने मोजलंच नाही, करुन दाखवलं… या हल्ल्याचा निषेध करत आमदार जगताप म्हणाले, […]
Maharashtra Rain Update : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पाऊस (Maharashtra Rain Update ) झाला मात्र आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मात्र आता परतीच्या पावसाचं आगमन होणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक राज्यांसह महाराष्ट्रात देखील मान्सून परतल्याने उष्णता वाढली आहे. Udhav Thackery यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार? शिंदे […]
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. हल्ल्यात त्यांना तीन तरुणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली, त्यामुळे हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींनी अटक केली आहे. Rajasthan Election : भाजपची […]
Supriya Sule on social activities Heramb Kulkarni attack: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्राचार्य हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. शाळेजवळ गुटखा विक्रीला विरोध केल्यामुळे हा हल्ल्या झाल्याचे कारण समोर येत आहे. हेरंब कुलकर्णी यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज नगरमध्ये भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका […]
पुण्यातील कथित भोसरी जमीन गैरव्यहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना दिलेलं संरक्षण आज(सोमवारी) संपलं आहे, त्यामुळे आता या प्रकरणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसे यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचं बोललं जात आहे. Third Eye Asian Film Festival च्या प्रवेशिका सुरू; सिने रसिकांसाठी […]
Nana Patole : राज्यातील टोलवरील वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हलक्या वाहनांकडून टोल घेतला जात नाही असं वक्तव्य केलं आणि या वादाला अधिकच धार चढली. आज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या वक्तव्याची शहानिशा करणार तसेच टोलनाक्यावर जर कुणी अडवलं तर टोलनाकाच जाळून टाकण्याचा इशारा दिला. […]