Dhananjay Munde : जोपर्यंत शेतकऱ्यांना पिकविमा आणि अतिवृष्टीचे अनुदान मिळणार नाही, तोपर्यंत मी हार तुरे आणि फेटे बांधून घेणार नाही, असा निर्धार राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केला. धनंजय मुंडे परळी तालुक्यातील सिरसाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कृतज्ञता सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण केलं. सरकारने आश्वासन दिल्यानंतर 40 दिवसांचा वेळ देत त्यांनी उपोषण स्थगित केलं. त्यानंतर आता जरांगे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते नाशिकमध्ये होते. येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर भाषणात त्यांनी सरकारला काही टोचणारे सवाल केले. […]
Ramdas Kadam : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे […]
Bachchu Kadu On Anil Bonde : सध्या अमरावती (Amaravati) जिल्ह्यातील नेते एकमेंकांवर थेट आरोप करत आहेत. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार आरोप केले होते. त्यात बच्चू कडूंनी रवी राणांवर राजकीय टिप्पणी केली होती. आता आमदार बच्चू (Bachchu Kadu) आणि भाजपचे (BJP) अमरावतीचे जिल्हाध्यक्ष अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यात […]
Nanded Market Committee Election : नांदेडमध्ये झालेल्या सहा बाजार समित्यांच्या (Nanded Market Committee Election) निवडणुकांचे निकाल आत्ता हाती आले आहेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली आहे. मुखेड बाजार समिती (Mukhed Market Committee ) वगळता इतर सर्व जागांवर भाजप-महायुतीला (bjp) मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर पाच बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीने दणदणीत […]
नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital Death) एकाच दिवशी 24 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर (health system) प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आतापर्यंत एकूण 83 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 37 नवजात बालकांचाही समावेश आहे. अजूनही मृत्यूचं तांडव सुरूच […]