जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकारला दिलेला 30 दिवसांचा वेळ 14 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यापूर्वी निर्णय न झाल्यास आणि शासन आदेश न निघाल्यास मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे 142 गावांतील मराठा समाज बांधवांचा मेळावा जरांगे यांच्या उपस्थितीत […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतरची पहिली कायदेशीर लढाई पुढील महिन्यात सुरु होणार आहे. येत्या सहा ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीच्या दाव्यावरील केंद्रीय निवडणूक आयोगात पहिली सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीदरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) गटाला आणखी एक भगदाड पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या सहा तारखेला कोण खासदार, कोण आमदार कोणकडे या सगळ्याचे चित्र […]
Prafull Patel On Sharad Pawar : शरद पवारांवर टीका करीत नाही पण त्यांनी आमची भूमिका स्विकारावी, असं स्पष्टीकरण अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी गुजरातमधील एका उद्घाटनादरम्यान पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी(Sharad Pawar) प्रफुल्ल पटेलांविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण […]
Chandrashekhwar Bawankule : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला न्याय देतीलच, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhwar Bawankule) व्यक्त केला आहे. अहमदनगरमध्ये आयोजित कार्यक्रमाला चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhwar Bawankule) उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडलीयं. Ahmednagar Rain : नगर शहराला पावसाचा […]
अहमदनगर : सध्या गणेशोत्सव (Ganeshotsav) सुरु असून ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात भाविकांची देव दर्शनसाठी मोठी गर्दी होत आहे. गणपतीचे अनेक रूपे तुम्ही आजवर पहिले असतील. गणेशाची उभी मूर्ती तसेच पाटावर बसलेली मूर्त्या तुम्ही पहिल्या असतील. मात्र गणेशाची निद्रिस्त अवस्थेतील मूर्ती पहिली का? नाही ना… पण, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव असे निद्रिस्त गणेशाचे मंदिर (Temple of […]
जळगाव : नेहमीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात सतत पाणीप्रश्न निर्माण होतो. त्यामुळं अनेकदा पावसाच्या अभावी दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवतं. शिवाय, अनेकदा पावसाअभावी पिकं देखील करपून जातात. हीच बाब लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) शेतकरी पुत्र आणि मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सुनील पवार (Sunil Pawar) या तरुणाने शेती क्षेत्रात अत्यंत प्रभावी असं संशोधन केलं. सुनील […]