Balasaheb Thorat criticized Shinde-Fadnavis Govt : कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा झाली त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहे. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू, असा विश्वास माजी महसूलमंत्री बाळासाहेब […]
Nana Patole : छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये काँग्रेस विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहे, नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपाच्या राज्यात मात्र नोकऱ्या संपवण्यात आल्या. धनगर समाजाला २०१९ मध्ये आरक्षण देणार होते पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा (BJP) पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय […]
सुषमा अंधारे यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. अंधारे यांना पक्षात प्रवेश घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्या भारतीय जनता पक्षावर आणि सरकारवर तुटून पडल्या, ज्यापद्धतीने त्यांनी सगळी मांडणी केली. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तेवढी तत्परता मनिषा कायंदे यांना दाखविता आली नाही. 6 वर्षांची आमदारकी निश्चित भोगली. पण त्या आमदारकीच्या काळामध्ये स्वतःचा परफॉर्म जेवढे दाखवायला […]
Sanjay Raut criticized Eknath Shinde : रशियाचे हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे सैन्य भाडोत्री ठेवले होते. पण, तेच सैन्य आज त्यांच्यावर उलटले आहे. आपल्या महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने (BJP) सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट पाळला असून कधी ना कधी हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]
Sanjay Raut criticized BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत माहिती दिली. तसेच भाजपवर (BJP) घणाघाती टीका केली. कोणत्याही परिस्थितीत या महाराष्ट्रात भाजपला डोके वर काढू द्यायचे नाही. हा विषारी फणा आहे तो ठेचायचा. त्यावर महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांचे एकमत आहे, असे राऊत म्हणाले. राऊत आज […]
Mumbai Rain : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले. त्यानंतर […]