Assembly Session : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा प्रस्ताव मांडण्याचा शेवटचा आठवडा आहे. आत्तापर्यंत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक आरोप-प्रत्योराप होताना दिसून आले आहेत. अशातच आता प्रहार संघटनेचे बच्चू कडूही(Bacchu Kadu) आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले आहेत. बच्चू कडू सभागृहात बोलताना आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे आमदार गप्पा मारत होते, या आमदारांना तुम्ही जुगार अड्ड्यावर बसले का? असा खोचक […]
Nagpur : नागपूर खंडपीठात आज एक आश्चर्यकारक घटना घडली. बदलीमुळे व्यथित होत न्यायमूर्तींनी चक्क कोर्टरुममध्येच राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव आज कोर्टरुममध्ये आले. येथे उपस्थितांशी बोलताना त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मी राजीनामा देत आहे, माझ्यामुळे जर कुणाचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत न्यायमूर्ती रोहित देव यांनी […]
मुंबई: आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शेतकर्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. विधिमंडळ परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत देण्याचा नियम आहे. यात बदल करून किमान ९६ तास इतकी मुदत […]
अहमदनगर – जिल्ह्यात सध्या ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) आणि धर्मांतराची (Conversion) काही प्रकरणे समोर आली. उंबरे गावातही धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. हे प्रकरण थेट अधिवेशनात चर्चेचा मुद्दा झाला. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. दरम्यान याच दोन मुद्द्यावरून उद्या (05 ऑगस्ट) रोजी जिल्ह्यातील राहुरीमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाला मोठ्या संख्यने नागरिकांनी तसेच सर्व […]
अमहदनगर : जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावर फिरायला गेलेल्या पुण्यातील 6 पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिरताना गडावरील घनदाट जंगलात हरविल्याने गुरुवारी संध्याकाळी या सहाही जणांनी डोंगर कपारीत मुक्काम केला. मात्र पावसामुळे आणि थंडीमुळे यातील एकाचा मृत्यू झाला. अनिल गिते असं मृत पर्यटकाचं नाव आहे. तर अन्य 5 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून यातील तिघांची […]
Ahmedngar BJP : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात भाजपा व शिवसेनेची युती राहिली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे या युतीला तडे गेले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झाले व विकासकामांना वेग आला. या युतीच्या माध्यमातून नगरमध्येही अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, […]