Prithviraj Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभा निवडणुकांबाबत अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी परत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाहीत असा दावा त्यांनी केला. चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच […]
Maharashtra Politics : राज्यात निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Politics) होणार आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मतदारसंघांची चाचपणी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे दबावाचे राजकारणही पाहायला मिळत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाण्यात कार्यकर्त्यांची मन की बात जाणून घेतली. 2024 मध्ये तुम्हाला कोण मुख्यमंत्री पाहिजे?, असं […]
Sushma Andhare : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात गंभीर आरोप करत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andahre) यांनी केली होती. त्यावर मंत्री देसाई यांनीही प्रतिक्रिया देत अंधारेंना इशारा दिला होता. यानंतर आज पुन्हा एकदा अंधारे यांनी मंत्री देसाई यांच्यावर घणाघाती टीका केली. […]
Eknath Khadse : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आताही खडसे एका मोठ्या संकटात सापडले आहेत. खडसे यांच्या कुटुंबियांना तब्बल 137 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनाच ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. […]
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी काल (18 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची ‘वर्षा’ या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्येही जवळपास पाऊण तास बंद दाराआड बैठक झाली. सध्या या भेटीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. मात्र मतदारसंघातील कामासंदर्भात ही भेट असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. पण या बैठकीदरम्यान […]
Uddhav Thackeray : ठाकरे गटाने सध्य केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा सपाटाच लावला आहे. आताही बुडीत कर्जाचा सवाल उपस्थित करत सरकारच्या कारभारावर आगपाखड करण्यात आली आहे. देशात 2014 नंतर नऊ वर्षात कर्जबुडव्यांना अच्छे दिन आले आहेत. साडेतीन लाख कोटींपर्यंत वाढलेला बुडीत कर्जाचा भार हा त्याचाच पुरावा आहे, असे ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. […]