- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘ओबीसी नेतेच ओबीसी समाजाला मुर्ख बनवताहेत’; राठोडांनी स्पष्टच सांगितलं
Haribhau Rathod Criticized OBC Leaders : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. आज नगर शहरात ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र त्याआधीच ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. ओबीसींचे […]
-
पोलिसांसमोरच सत्ताधाऱ्यांचे गँगवॉर, फडणवीसांनी राजीनामा… , गोळीबार प्रकरणी महादेव जानकर आक्रमक
Mahadev Jankar on Ulhasnagar Firing Case : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये (Ulhasnagar police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच हा गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागले आहे. यावर बोलताना राष्ट्रीय समाज […]
-
गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार, गृहमंत्र्यांना उत्तर द्यायला तोंड आहे? राऊतांकडून शिंदे-फडणवीस धारेवर
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणावरून राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारला चांगलेच धारेवर धरले. राऊत म्हणाले की, या गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. तसेच यावर गृहमंत्री वक्तव्य करतील. पण त्यांना उत्तर द्यायला तोंड आहे का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत […]
-
गोळीबारानंतर भाजप आमदाराचे शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, तोपर्यंत गुन्हेगारच पैदा होणार
Ganpat Gaikwad Firing : ‘माझ्या मुलाला जर पोलिसांसमोरच गुन्हेगारांकडून मारहाण होत असेल तर एक बाप म्हणून मी कदापि सहन करणार नाही. महेश गायकवाडने जबरदस्तीने माझ्या जागेवर कब्जा केला होता. मला माझ्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आधी उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी केली आता ते भाजपबरोपबरही तेच करणार आहेत. एकनाथ शिंदेंकडे आजही माझे करोडो […]
-
नगर-बीड-परळी-वैजनाथ रेल्वे मार्गासाठी २७५ कोटींची तरतूद, सुजय विखेंची माहिती
अहमदनगर – अर्थसंकल्पात (Budget 2024) राज्यातील रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अहमनगर- बीड- परळी- वैजनाथ (Ahmednagar-Beed-Parli Railway) या मार्गासाठी २७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याने या जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रेल्वेमार्गामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे मत डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केले […]
-
ठाकरेंचे राज्यातील दौरे म्हणजे केवळ ‘नौटंकी’, मंत्री विखेंचे टीकास्त्र
अहमदनगर – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे राज्यातील दौरे ही केवळ नौटंकी असून, मुख्यमंत्री असतानाही कोकणातील जनतेच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली होती. पक्ष आणि आमदारही गमावलेल्यांकडे आता फक्त व्यक्तीद्वेषाची भाषणं शिल्लक आहेत. रोज सकाळी उठून बोलण्याचा संजय राऊतांचा वारसा आता उध्दव ठाकरेंनी स्वीकारला असल्याची टिका महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]









