अहमदनगर : औरंगाबाद आणि उस्मानाबाद (Aurangabad and Osmanabad) जिल्ह्याच्या नामांतरानंतर अहमदनगरच्या (Ahmednagar) नामांतरासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. यापूर्वी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या भूमिकेवर टीका केली होती. पण आता दोन महिन्यांतच विखेंनी यू र्टन घेतला आहे. आज माध्यमांशी बोलताना विखे म्हणाले, जिल्ह्याच्या नामांतराचा […]
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आज शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान मोठी आग लागली आहे. ही आग इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीने रौद्ररुप घेतले असून इथेनॉल असल्यामुळे आगीची तीव्रता अधिक आहे. यामुळे कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. कारखाना प्रशासन आग आटोक्यात […]
सोलापूर : जिल्ह्यातील (Solapur) कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. दोघांचेही मृतदेह खाली उतरवण्यात आले असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्या की घातपात यावरुन चर्चेला उधाण […]
नाशिक – कोणत्याही शहराचे नाव बदल्याने विकास होत नाही. पण या दोन्ही शहरांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी भाग आहे तिथं पाण्याचे स्त्रोत तयार केल्यास त्या भागाचा विकास होईल. औरंगाबाद शहरात देखील चांगली विकासकामे सुरु आहेत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले. रामदास आठवले नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते. पुढे […]
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीवर राणे म्हणाले, की आता उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिले तरी काय, जे काही आमदार आता आहेत ते सुद्धा निवडणुकीपर्यंत राहतील की नाही याचाही भरवसा नाही. त्यांचे कोणतेही अस्तित्व आता राहिलेले नाही. पक्षातून […]
सांगली : केंद्र सरकारने कालच औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंजुरी दिली आहे. त्यानंतर भाजप ( BJP ) आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी व्हिडिओ शेअर करत केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले . तसेच आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ज्या अहमदनगर जिल्ह्यात झाला […]