राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सुप्रीम कोर्टात (supreme court) प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण सव्वा महिन्यानी लांबणीवर पडले आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी14 मार्च रोजी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागांची व सदस्यांची संख्या वाढविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय, प्रभागरचनेचे राज्य निवडणूक आयोगाचे […]
रत्नागिरी : मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही शरद पवारांकडे शिवसेना गहाण ठेवल्याचा घणाघात शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे. कदम रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. कदम म्हणाले, ज्या दिवशी आम्हांला काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, तेव्हा आम्ही शिवसेना नावाचं दुकान बंद करू, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र, तुम्ही सेना-भाजपमधून निवडून आले […]
गोंदिया : तुमच्यातील अनेकांना आश्चर्य वाटत असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) येथे कसे काय, पण मी तुम्हाला सांगतो की राजकारणात इकडच्या तिकडच्या चर्चा होतच असतात. तशी देवेंद्र फडणवीस आणि आमची नेहमीच गुप्त चर्चा होत असते. फडणवीस जिथं येतात, तिथून घेऊन जातात. पण, मी ती चर्चा जर सार्वजनिक केली तर अनेकांना अडचणीचे ठरू […]
नाशिक : नाशिकमध्ये (nashik) आजपासून भाजपच्या (bjp ) कार्यकारणीची बैठक मध्ये पार पडत आहे. सातपूरमध्ये (satpur ) भाजपच्या कार्यकारणीची बैठक आयोजित केली जाणार आहे. आज आणि उद्या भाजपचे मोठे नेते जसे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), नारायण राणे, पियुष गोयल (Piyush Goyal) यासह राज्यातील अनेक नेते, पदाधिकारी, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहे. तर […]
अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) नामांतराच्या चर्चा जोरात सुरू असतानाच आता नामांतराच्या मागणीसाठी गुरुवारपासून (दि.९) नगर जिल्ह्यात रथयात्रा सुरू झाल्याने राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या नामांतराची आणि विभाजनाची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी (ता. जामखेड) या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावापासून रथयात्रेला प्रारंभ होत आहे. या रथयात्रेची राज्याच्या राजकारणात जशी चर्चा होत आहेत […]
अहमदनगर : शंभर कोटींच्या बदल्यात मंत्रिपद मिळत असेल आणि असं झालंच तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म गाव असलेल्या चौंडीपासून अहमदनगरचे अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर करण्यासाठी काढण्यात आलेल्या रथयात्रेला आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली यावेळी ते बोलत होते. Cow Hug […]