अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ (Punyashlok Ahilya Devi Holkar Nagar) असे करावे या मागणीसाठी ‘नामांतर रथयात्रा’ (Naamantar Rath Yatra) काढण्यात आली आहे. या यात्रे दरम्यान आता राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करण्याला पाठिंबा दिला आहे. यावेळी लंके म्हणाले, ‘तुम्ही पद यात्रा सुरू केली. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद, […]
अहमदनगर : जिल्हा परिषदेचे साईज्योती बचतगटांचे प्रदर्शन आजपासून न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू झाले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडले. या प्रदर्शनात कृषी महोत्सव व पशू प्रदर्शन यांचाही यंदा समावेश करण्यात आला आहे. १२ कोटींचा रेडा मात्र हरियाणा येथील दारा नावाचा १२ कोटी रुपयांचा रेडा हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण […]
मुंबई : महाराष्ट्रात सहकारी संस्था काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी अनेक वर्षांच्या मेहनत व परिश्रमाने उभ्या केल्या आहेत. भाजपाला हेच खूपत असल्याने आता केवळ भाजपा जिल्हाध्यक्षांच्या शिफारसीवरच सहकारी संस्थांची नोंदणी देऊ असा फतवा सहकारमंत्री अतुल सावे यांनी काढला आहे. सहकार मंत्र्यांचे हे वर्तन मंत्रिपदाच्या शपथेचा भंग असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अतुल सावे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन घेऊन आपला जिल्हा राज्यात तृणधान्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली. न्यू आर्टस, कॉमर्स ॲड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कृषिविभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा, […]
मुंबई : देशाला विकास महत्वाचा आहे. पण त्याचबरोबर परंपरा, वारसाही तितकाच महत्वाचा आहे. ब्रिटिशांनी भारतावर इंग्रजी लादले. पण आमची प्राथमिकता मातृभाषेतून शिक्षण देणे ही आहे. तसेच जलसंवर्धनात बोहरा समाजाचे मोठा वाटा आहे. बोहरा समाजाने वेळोवेळी स्वतःला सिद्ध केले आहे, बोहरा समाज आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. परदेशात गेलो तरी बोहरा समाजातील (Bohara Community) लोकं मला […]
अहमदनगर : जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ (Punyashlok Ahilya Devi Holkar Nagar) असे करावे या मागणीसाठी‘नामांतर रथयात्रा’ (Naamantar Rath Yatra) काढण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पाठिंबा दिला आहे. मी सदैव तुमच्यासोबत असल्याचे अण्णांनी सांगितले. नामांतर रथयात्रेची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीपासून करण्यात आली होती. आज […]