Devendra Fadnavis : शेतकरी अडचणींमुळे सावकाराकडे जातात. अनेक सावकार अवैध धंदा करतात. आपण त्यांना वैध लायसन देतो त्यामुळे त्यांच्यावर आपले नियंत्रण असते. किती व्याज घ्यावे याचा नियम असतो. मात्र, काही जण लायसन नसताना सावकारी करतात. मागील दोन ते तीन वर्षात सांगली जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात मोठी कारवाई केली. पिडीतांकडूनही तक्रार घेण्याचे काम करणार आहोत. अवैध […]
राज्यात हे सरकार आल्यापासून जेवढा जाहिरातीयावर खर्च झाला तेवढा खर्च आजवर कधी झाला नव्हता. अशी टीका अजित पवार यांनी आज केली. विरोधी पक्षनेते अजित पवार आज विधानसभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर आक्रमकपणे टीका केली. राज्य सरकारच्या धोरणावर टीका करताना ते म्हणाले की राज्यात आजवर अनेक सरकार आली, पण या सरकारकडून ९ महिन्यांत […]
Mumbai : रत्नगिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्या ही जाणूनबुजून करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने विधानपरिषदेत दिली आहे. राजापूर येथील पत्रकार शशीकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटूंबियांनी केला होता. यावरुन विरोधी पक्षाने देखील तितकीच जोरदार टीका केली होती. या प्रकरणाची चौकशी एसआयटी करत आहे असे देखील सराकरने सांगितले आहे. या अधिवेशनात […]
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपापल्या वेगवेगळ्या पोस्टमुळे ते चर्चेत असतात. आज देखील त्यांनी इंस्टाग्रामवर अशीच एक व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ते मेडिकल रिपोर्ट वाचताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत त्यांनी एक चांगलं कॅप्शन देखील लिहलं आहे. काय आहे व्हिडिओमध्ये ? अमोल कोल्हे यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एका व्हिडीओ शेअर केला आहे. […]
मुंबई : दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. या व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात देखील मोठ्या प्रमाणावर झाला होता. यातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होऊ लागला आहे. यातच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यात एकाच दिवसात तब्बल 226 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. आता […]
राज्यात गेल्या आठवड्यापासून वातावरण बिघडले आहेत. काल राज्यातील काही भागात गारपीट झाली आहे. फळबागांचे, पालेभाज्यांच मोठं नुकसान झाले. पुढील आठवडाभर अनेक भागात पावसाची शक्यता सांगितली आहे. आज देखील हवामान खराब आहे. पण यावर सरकार संवेदनशील आहे की नाही, हे कळायला भाग नाही. अशी टीका आज विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी विधानसभेत केली. राज्यात अवकाळी पावसासह […]