- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
कामाला लागा, 2024 मध्ये राष्ट्रवादी नंबर एक करायचाय; तटकरेंचा संकल्प अन् मित्रपक्षांना इशारा
Sunil Tatkare : पुढील 2024 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण होतील. राज्यात निवडणुका असल्याने त्याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नंबर एक बनविण्यासाठी वाटचाल करण्याचा संकल्प करू या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील […]
-
गणेश कारखान्यातील पराभवानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया, ‘प्रवरामध्ये सत्तांतर झाले तर…’
Ganesh Cooperative Factory Election : राहाता येथील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विखे पितापुत्रांना (Radhakrishna Vikhe) त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन धोबीपछाड दिला आहे. गणेशच्या निकालानंतर खासदार सुजय विखे यांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून आमच्या विरोधात राहिला आहे. या पराभावाची चर्चा करण्यासारखे काही नाही. प्रवरामध्ये सत्तांतर झाले असते […]
-
‘मुंबईतच का, ठाणे आणि पुण्यातही चौकशी करा’; ईडीच्या कारवाईवर दानवेंचा संताप
Ambadas Danve reaction on Ed raids : मुंबईत ठाकरे गटाच्या निकटवर्तियांवर आज ईडीने छापे (ED Raid) टाकले. या प्रकारावरून आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईत घोटाळा झाला असे ईडीला वाटत असेल तर ठाण्यात काय झाले, नागपुरात काय झाले. […]
-
पैठणमध्ये आईच बनली वैरी: अडीच वर्षाच्या चिमुकल्याला पाच लाखात विकले
Chhatrapati Sambhajinagar Crime : आई आणि मुलाचं नातं जगात सर्वात जवळच आणि प्रेमाचे समजलं जातं. आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते. आई आपल्या मुलांची वैरी कधीही होऊ शकत नाही. पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका आईने आपल्या पोटच्या अडीच वर्षाच्या मुलाला विकल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. पैठण तालुक्यातील एका महिलेने अडीच वर्षाचे बाळ एका अनाथालयाला विकले. […]
-
पंढरीत पोहचण्यापूर्वीच वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! CM शिंदेंची मोठी घोषणा
Ashadhi Wari 2023: पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना […]
-
‘उद्धव ठाकरेंनी ‘ते’ बंड सहज थांबवलं असतं पण… दानवेंचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या बंडामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार आणता आले. या घडामोडींना एक वर्ष उलटून गेले तरीही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या बंडाबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. […]









