पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) गेल्या पाच वर्षात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कोणी खमक्या नेता येथे लक्ष द्यायला नव्हता. त्यामुळे प्रत्येक जण त्याला हवे तसे महापालिकेला लुटत, ओरबडत होता. हे प्रसार माध्यमांनी वारंवार छापले आहे. दाखवले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे खूप मोठे नुकसान झाले आहे, असा भाजपवर आरोप करत राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार […]
पुणे – पिंपरी चिंचवडच्या (Pimpari Chinchwad Bypoll) विकासात महाविकास आघाडीचे मोठे योगदान आहे. कसबा पेठेत रवींद्र धंगेकर जसे जनतेचे उमेदवार झाले तसे चिंचवडमध्येही नाना काटे जनतेचे उमेदवार होण्याची गरज आहे. त्या पद्धतीचे वातावरण येथे तयार करण्याची गरज आहे. नाना काटे आणि रवींद्र धंगेकर हे दोन्ही उमेदवार निवडणुकीत नुसते पास होऊन चालणार नाही तर हे दोघे […]
पिंपरी : आमदारांचे आजारपणापेक्षा भाजपला मतं महत्वाची होती. आजारपणातही लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap), मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना रुग्णावाहिकेतून मतदानासाठी आणले. मात्र, तिकीट वाटपावेळी यांना टिळकांचे कुटुंब दिसले नाही. राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना सांगूनही ऐकले नाही. कलाटे यांच्या बंडखोरीमागचा मास्टरमाईंड वेगळाच आहे, ते मला माहिती आहे. पण तूर्तास इतकेच सांगतो की बेडकाचं फुगेलपणा काही […]
पुणे : रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून (Women Commission Chairperson) हटवा अशी मागणी करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी केली, महिला आयोगाचे जे पद आहे, हे न्यायी संस्थेचे पद आहे, आणि रुपाली चाकणकर जे आहेत, ते महिला आयोग पदाच्या गैरवपुर करतात, आणि जे महिला त्यांच्याकडे न्यायासाठी तक्रार घेऊन येतात, त्यांना न्याय तर भेटत […]
पुणे : ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Chief Minister and Deputy Chief Minister) राज्यातील महागाई, बेरोजगारी अशा समस्यांवर लक्ष दिले पाहिजे. चार दिवसांपूर्वी एका पत्रकारावर भ्याड हल्ला झाला. त्यामध्ये त्यांच दुर्दैवी निधन झालं. मधल्या काळात आमदार प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांच्यावर हल्ला झाला. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा जो रडीचा डाव चालू आहे […]
पुणे : राज्यात जून-जुलै महिन्यामध्ये गद्दारी करून सत्तेत आलेल्या भाजप (BJP) आणि शिंदे गटाला (Shinde Group) शिक्षक आणि पदवीधरांनी चांगलाच धडा शिकवला आहे. अशा प्रकारची गद्दारी या महाराष्ट्राला परवडणारी नाही. कारण अस्थिर सरकारमुळे राज्याचा विकास थांबतो. अधिकारी काम करत नाहीत. कारण गद्दारी करून सत्तेत आलेलं सरकार केव्हाही पडू शकते अशी धास्ती अधिकाऱ्यांना असते. मात्र, त्यामुळे […]