- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
निलेश लंकेचे दारही ईडीने ठोठावले होते…. पण अधिकाऱ्यांनाच….
ED also knocked on Nilesh Lanka’s door : केंद्रीय तपास यंत्रणेचा (Central Investigation Agency) भाग असलेल्या ईडीच्या (ED) कारवायांवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्रासह देशभरात काही महिन्यांपासून विरोधकांवर ईडीच्या धाडी पडत आहेत. या कारवाया सुडभावनेने होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या वाढत्या गैरवापराविषयी […]
-
शिंदेंच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी; निनावी पत्राने एकच खळबळ
Death Threat to Shivsena MLA Ramesh Bornare : छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे यांना जीवे मारण्याचे पत्र आले असून या घटनेने सर्व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांसह सुरत व गुवाहाटीला गेले होते तेव्हा रमेश बोरनारे हे देखील त्यांच्याबरोबर होते. आता त्यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रामुळे वातावरण चांगलेच […]
-
ज्यांना कोणी नडत नाही, त्यांना निलेश लंके नडतो; लंकेंचा विखे पिता-पुत्रांना इशारा
Nilesh Lanke on Radhakrishna Vikhe : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात सुरुवातीपासून विखे गटाचा दबदबा राहिला आहे. या गटाला वेसण घालण्याचं काम शरद पवारांकडून (Sharad Pawar) सातत्याने होत असते. त्यासाठी आमदार निलेश लंकेना (Nilesh Lanke) बळ दिले जात आहे. त्यामुळं आता नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि निलेश लंके यांच्यात छुपा संघर्ष असल्याचं दिसत आहे. […]
-
दादा भुसेंच्या वाहनाला कट मारणं भोवले, भुसेंनी पाठलाग करत अवैध गोवंश वाहतूक पकडली
Dada Bhuse’s car was about to be cut: शासनाने संपूर्ण राज्यात गोवंश हत्या बंदी (Ban on cattle slaughter) लागू केली आहे. मात्र, या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने अवैध मार्गाने गोवंश तस्करी केली जाते. गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह राज्याच्या अनेक भागात गोवंशची अवैध वाहतूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, आज नाशिकचे पालकमंत्री दादा […]
-
व्यापाऱ्यांवरील हल्ल्या निषेधार्थ अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठ उद्या बंद !
Ahmednagar City Crime Attak On Businessman : अहमदनगर शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांवर दहशत केली जात आहे. आज भरदिवसा तीन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे कापड बाजारात दहशत निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांवर हल्ला करणारे हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. गाडी लावण्याच्या वादातून अहमदनगर शहरातील कापड बाजार […]
-
अहमदनगरमधील शांतता भंग करणाऱ्या धर्मांधांना आवरा; मनसे आक्रमक
अहमदनगरमधील (Ahmednagar) कापड बाजारातील तीन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्याचे राजकीय पडसाद उमटत आहे. या घटनेनंतर मनसे आक्रमक झाली आहे. अहमदनगरमधील शांतता भंग करणाऱ्या धर्मांधांना प्रशासनाने आवर घातली पाहिजे, अशी मागणी मनसेचे विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा (Sumit Varma) यांनी केली आहे. बावनकुळेंना पक्षातच किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार ? ; पटालेंचा बावनकुळेंना […]









