मुंबई : प्रशिक्षणामुळं नवीन ज्ञानप्राप्ती होऊन विषयाची उजळणी होते. प्रशिक्षण घेऊन जनतेच्या हितासाठी शासकीय कामकाजाला अधिक गती देऊन मिशन मोडवर (Mission Mode) करावं, असं आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil)यांनी केलंय. मुंबई मधील डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठ (Dr. Homi Bhabha State Group University, Mumbai)येथे […]
मुंबई : शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर गटाला आव्हान देत खुलासा करण्याची मागणी करत असतांना शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ दिला. बंडखोर गटाने एकदा स्पष्ट करावे, की ते शिवसेना सोडून का गेले, त्यांना महाविकास आघाडी नको म्हणून सोडून गेले का ? हिंदुत्वासाठी सोडून गेले का ? खोके मिळाले म्हणून सोडून […]
मुंबई : अर्थसंकल्पात घोषणा फार असतात. एवढीच अपेक्षा आहे की, दोन-पाच उद्योगपतींना, कॉर्पोरेट विश्वाला समोर ठेवून हा अर्थसंकल्प (budget) मांडला जाऊ नये. या देशामध्ये शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, मजूर आहेत. ते आज देखील न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलं, तर त्याचं स्वागत केले जाईल. नाहीतर दोनजण खरेदी करतात, दोनजण विकतात असं […]
मुंबई : मुंबईमध्ये २९ जानेवारी रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. शिवसेना (shiv sena) भवनाच्या परिसरात हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावले होते. यावरून चर्चेला उधाण आलेलं असताना दुसरीकडे सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटानं या मोर्चेकऱ्यांवर जोरदार शब्दांत टीका केली. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( sanjay raut) यांनी मोर्चा काढणाऱ्यांवर टीका केली […]
मुंबई : मुंबईमधील खराब हवामानाचा फटका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रवास करत असलेल्या विमानाला बसला आहे. मुंबई विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र, खराब हवामानामुळे विमान माघारी परतले. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांचा जामनेर दौरा रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोर बंजारा लमाण नाईकडा समाजाच्या धर्म कुंभाचा […]
मुंबई : नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) या दोन कडवट हिंदू नेत्यांचं देशात राज्य सुरु आहे. राज्यात देखील हिंदुंचं राज्य आलं असं सांगण्यात येत आहे. तरीपण राज्यात आक्रोश मोर्चा निघत आहे. हा आक्रोश मोर्चा योग्यच आहे. कारण स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून हिंदूंना न्याय मिळत नाही. ती भाजपचीच रॅली होती. […]