- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
भाजपचे ‘सुमार’ मंत्री फडणवीसांच्या रडारवर; कामगिरी सुधारा अन्यथा…
BJP Core Committee Meeting Mumbai : आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार असून, त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्याचाच एक भाग असलेली एक बैठक काल (दि.28) मुंबईत पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाजपच्या सुमार मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली […]
-
मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरचा रस्ता खचला, मेट्रोने स्थानकात जाण्याच्या मार्गात केला बदल
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबईसह उपनगरात चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळं अनेक भागात पाणी साचलं असल्यानं वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली. तर आता मुंबईच्या पश्चिम उपनगरांना सेवा देणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या मागाठाणे स्थानकाजवळ (Magathane station) जमीन खचली. या घटनेमुळं परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, महा मुंबई मेट्रोने (Maha Mumbai Metro) […]
-
मविआतील पक्षांना तडजोड करावी लागणार, बैठकीनंतर अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं…
राज्यातील राजकीय परिस्थिती बदललीय, त्यामुळे महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांना तडजोड करावीच लागणार असल्याचं विधान काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. बीसीसीआयला पुणे, मुंबईचं मैदान आवडलं पण विदर्भातलं नाही, क्रिकेटप्रेमी संतापले अशोक चव्हाण म्हणाले, […]
-
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या कारला धडकला पण, थोडक्यात वाचला
Aditya Thackeray : उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वाहनाला एक दुचाकीस्वार येऊन धडकला. ही घटना आज दुपारी शिवसेना भवनासमोर घडली. या अपघातात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. आदित्य ठाकरे यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झालं आहे. याबाबत आधिक माहिती अशी, आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे येत असताना पाठीमागील बाजूने येत असलेला एक […]
-
राज्यात 40 हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता; सव्वा लाख युवकांना मिळणार रोजगार: मुख्यमंत्री शिंदे
CM Eknath Shinde : राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात ४० हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामध्ये पुणे आणि औरंगाबाद येथे देशातील पहिल्या […]
-
Maharashtra Cabinet Decisions : शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक! वांद्रे-वर्सोवा सागरी सेतुला सावरकरांचं नाव
Maharashtra Cabinet Decisions : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने राज्यातील काही शहरांची नावे बदलली. त्यानंतर आता सरकारने वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले. तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा […]









