- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
‘राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुसाट; सुर्वे पहिले गुन्हेगार’
मुंबई : सत्ताधारी पक्षातर्फे विरोधी पक्षांच्या नेत्यांना ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) माध्यमातून लक्ष केले जात आहे. जसे काय सत्ताधारी पक्षाचे नेते दुधाने अंघोळ करतात. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात भाजपची भूमिका काय होती? हे सर्व पुरावे समोर आलेले असताना ते फक्त बीजेपीच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले म्हणून त्यांना अभय आहे. आसामचे मुख्यमंत्री, नारायण राणे […]
-
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी सरकारचे दोन मोठे निर्णय
मुंबई : एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप (Government employees strike) सुरु असताना अत्यावश्यक सेवांबाबत महत्वाचे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. मेस्मा कायद्याची (Mesma Act Bill) वैधता 1 मार्च 2023 रोजी संपली होती. त्यामुळे हा कायदा पुन्हा एकदा मंजूर करण्यात आला. या कायद्याअंतर्गत कोणत्याही सेवेला अत्यवश्यक सेवा म्हणून घोषित करता येतं आणि अत्यवश्यक सेवा देणाऱ्या […]
-
साई रिसॉर्टप्रकरणी अधिकारीही गोत्यात, तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक
मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort case) तत्कालीन उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे (Jairam Deshpande) यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर परवाना दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी ट्विट करत जयराम देशपांडे यांनी अनिल परब, सदानंद कदम यांच्या संगनमताने फसवी परवानगी दिल्याचे म्हटले आहे. याआधी ठाकरे गटाचे […]
-
satyajeet tambe ; जुनी पेन्शन लागू करणं शक्य, अधिकाऱ्यांकडून सरकारची दिशाभूल
मुंबई : जुनी पेन्शन लागू (Old Pension Scheme) करण्यासंदर्भात विधान परिषदेत चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे विधानपरिषदेच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. जुनी पेन्शन लागू केल्याने सरकारी तिजोरीवर (Government Employees) नेमका किती बोजा पडतोय हे सरकार सांगू शकलेले नाही. सचिव किंवा आयएएस दर्जाचे अधिकारी चुकीची आकडेवारी देऊन सरकारची दिशाभूल करतात, अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे (satyajeet […]
-
शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन नाना पटोलेंनी सरकारला घेरलं…
मुंबई : राज्यातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांंवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप-शिंदे सरकारला घेरलं आहे. उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा आहे पण शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसाठी पैसा नाही. हे सरकार शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांविरोधात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अजितदादा, पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावर मला चांगलचं कळलं; फडणवीसांनी सुनावलं नाना पटोले म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सरकार कोणत्याही […]
-
मालाड परिसरात भीषण आग, अनेकांचा संसार जळून खाक
मुंबई : मालाड पूर्व (Malad East) भागातील आनंद नगर (Anand Nagar) परिसरात झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. आगीनंतर धुराचे लोट उठत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही आग लेव्हल 3 ची आहे. यात एकाचा मृत्यू आहे 15 ते 20 सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत […]









