एका घराची भिंत कोसळून 9 मुलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आणखी आठ ते दहा मुलं जखमी झाली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
बर्मिंघममधील ट्रॅकवर कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन एक तरुण म्हणजे अविनाश साबळे. एका कष्टकऱ्याच्या मुलाची कहाणी.
केदारनाथ भागात अजूनही एक हजार लोक अडकून पडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 120 जणांचा समावेश आहे. या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नेटवर्क कंपन्यांनी मोबाईल रिचार्जचे दर वाढवल्याने ग्राहक वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, BSNL 5 G सुरू करणार आहे.
शाळेची मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झालाय.
भारतीयांना इंटरनेटची प्रचंड सवय झाली आहे. एका रिपोर्ट नुसार भारतीय लोक दिवसातील साधारण 6.45 तास ऑनलाइन असतात.